शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

१३८ विहिरींचे काम अपूर्णावस्थेत

By admin | Updated: June 2, 2014 00:26 IST

कोरडवाहू शेतजमिनीला सिंचनाची सोय व्हावी, यासाठी महाराष्ट्र रोजगार हमी

भंडारा

पूर्व

सन

सन

(जिल्हा प्रतिनिधी)

२0१२-१३ पासून निधीत वाढ करून तीन लाख रूपये वाढ करण्यात आली. ही योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तालुकास्तरावर खंडविकास अधिकार्‍यांना प्रशासकीय मंजुरीचे अधिकार देण्यात आले होते. या आधारावर तालुकास्तरावर ६0/४0 चा प्रमाणाला बगल देत खंडविकास अधिकार्‍यांनी ५५९ विहिरींना तातडीने मंजुरी दिली. मागील तीन वर्षापासून या विहिरीचे बांधकाम प्रशानातर्फे संथपणे सुरू आहेत. काही विहिरीचे खोदकाम झाले नाही, काही विहिरींचे बोरवेल अपूर्ण आहेत, काही विहिरीचे देयक मिळाले असून बांधकामाचा पत्ता नाही. ५५९ विहीरीपैकी सध्या स्थितीत ५0३ विहिरीचे बांधकाम सुरू आहे. त्यापैकी १३८ विहिरीचे बांधकाम अपूर्ण आहेत. ५६ विहिरीचे बांधकाम सुरू झालेले नाही. मागीलवर्षी प्रशासनाने निधीत ६0/४0 चे प्रमाण ग्राह्य धरून ज्या गावात कुशल अकुशलच्या कामात अनियमितता आढळून आली, अशा गावात नवीन विहिरींना मंजुरी देण्यात येऊ नये, असे फर्मान काढले. त्यामुळे मागील दोन वर्षापासून हजारो शेतकर्‍यांच्या सिंचन विहिरीचे प्रस्ताव तालुकास्तरावर धूळ खात पडून आहेत. ग्रामपंचायत स्तरावरसुद्धा विहीरीचे प्रस्ताव अडकून पडले आहेत. सिंचन विहिरींची लाखांदूर तालुक्यात मोठय़ा प्रमाणात मागणी असताना ६0/४0 चे प्रमाण समोर करून शेतकर्‍यांना विहिरी व मजुरांच्या हाताचे काम हिसकावण्याचे काम अधिकार्‍यांनी केल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. ६0/४0 चे प्रमाण पूर्ण करण्यासाठी दोन वर्षापासून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून भातखचरे, नाला सरळीकरण, तलाव दुरूस्तीचे काम करण्यात आले. परंतू, शेतकर्‍यांना सिंचन विहिरीच्या बांधकामाला मुकावे लागले. शेतकरी पंचायत समिती कार्यालयात सिंचन विहिर मंजुरीसाठी पायपीट सुरु असून विहिरींना प्रशासकीय मंजुरी देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. २0१४-१५ पर्यंत बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसून मागील दोन वर्षापासून प्रस्तावित विहिरींना मंजुरी न दिल्यामुळे हजारो विहिरींचे बांधकाम झाले नाही. २0११-१२ ला विहिरी बांधकाम दरम्यान शेतीक्षेत्राची र्मयादा ठेवण्यात आली नव्हती. कोरडवाहू व ओलीताखालील शेतामध्ये विहिरी बांधकामाला मंजूरी देण्यात येत होती. यावेळी एका विहिरींच्या बांधकामासाठी शासनातर्फे दोन लाखांचा निधी मंजूर केला होता. विदर्भात शेती व्यवसाय केला जात असून शेतकर्‍यांची मजूर वर्गांच्या हाताला काम मिळण्याच्या हेतूने राज्य शासनातर्फे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सन २0११-१२ पासून सिंचन विहिरीचे बांधकाम युद्ध पातळीवर घेण्यात आले. कुशल व अकुशल कामाला प्राधान्य देत ६0/४0 प्रमाणाला बगल देत सन २0११-१२ ला ५५९ विहिरींना तालुकास्तरावर मंजुरी देण्यात आली होती. : कोरडवाहू शेतजमिनीला सिंचनाची सोय व्हावी, यासाठी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचन विहीरींच्या कामाला प्राधान्य देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला. २ नोव्हेंबर २0१२ पासून ही योजना सुरू झाली असली तरी अधिकार्‍यांच्या उदासीनतेमुळे या योजनेतून मात्र विहिरींचे सिंचन झालेले नाही.