शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

दर घटूनही धानाची आवक वाढली

By admin | Updated: December 12, 2015 00:33 IST

धानाचे कोठार म्हणून राज्यात तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे.

मार्केट यार्ड हाऊसफुल्ल : ऊस, गुळाचे कोठार असले तरी शेतकरी संकटातमोहन भोयर तुमसरधानाचे कोठार म्हणून राज्यात तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. मागील दोन महिन्यात या बाजारपेठेत १ लाख ४५ हजार क्विंटल धान विक्रीकरिता आले. धानाला भाव नसूनही शेतकऱ्यांना नाईलाजास्तव धान विक्री करावी लागत आहे. जवळच्या मध्यप्रदेशातूनही येथे धान विक्रीला आणले जाते, हे विशेष.१५ आॅक्टोंबर ते १० डिसेंबरपर्यंत तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डावर जय श्रीराम, एचएमटी तथा इतर धान १.४५ लाख क्विंटल विक्री करण्यात आली. जय श्रीराम धानाचा प्रति क्विंटल भाव २१५०, एचएमटीचा १८५० ते १९५० व १०१० धानाचा भाव १२०० ते १२५० इतका आहे. धानाची आवक बाजार समितीत वाढली. भंडारा जिल्ह्यात धानाची मोठी व एकमेव बाजारपेठ आहे. मध्यप्रदेशातील शेतकरीही येथे धान विक्रीला आणतात. येथे गुळाची मोठी बाजारपेठ असून ऊसाचे नगदी पीक येथील शेतकऱ्यांनी सुरु केले. पंरतु ऊसाला भाव मिळत नसल्याने व सिंचन सोयी नसल्याने शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरविली. यावर्षी धान पिकाची उतारी नाही. धान पिकाचा दर्जा घसरला आहे. उत्पादन कमी व खर्च वाढला त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कर्ज काढून शेती केली तरीही खर्च निघाला नाही. बाजार समितीच्या मार्केट यार्डात एकाचवेळी आवक वाढल्याने धान ठेवायला जागा नाही. वजन काटा करण्याकरिता प्रतिक्षा करावी लागत आहे. संचालक मंडळाला मुदतवाढयेथील बाजार समितीच्या १९ सदस्यीय संचालक मंडळ दोनदा मुदतवाढ मिळाली आहे. दुसऱ्या मुदतवाढीचा कार्यकाळ डिसेंबरअखेरपर्यंत आहे. जिल्हा निबंधकांनी अद्ययावत मतदार याद्या मागितल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात बाजार समितीची निवडणूक होण्याचे संकेत आहेत. तत्पूर्वी येथे प्रशसकीय संचालक मंडळ नियुक्तीच्या हालचालींना वेग आला होता, परंतु त्यात यश आले नाही.आठ कोटींच्या निधीची प्रतीक्षा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुमसर बाजार समितीला भेट दिली होती. त्यावेळी बाजार समितीचा व्याप, कार्यक्षेत्र व समितीला होणारा नफा पाहून आठ कोटींचा निधी विविध विकास कामाकरिता देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले, आणि निधी अडला.वेअर हाऊसची क्षमता कमीधानाची आवक वाढली, पंरतु बाजार समितीच्या वेअर हाऊसची क्षमता एक हजार मेट्रीक टनाची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल बऱ्याचदा उघड्यावरच ठेवावा लागतो. येथे शेतकऱ्यांकरिता शेतमाल तारण योजना राबविण्यात येते. धान्य सुरक्षतेकरिता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर आहे.