शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

चौरास भागातील शेतकऱ्यांना बोनस केव्हा मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:23 IST

शेतात काबाडकष्ट करून शेतकरी शेती करतात, कोरोना संसर्ग काळात देखील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत काम थांबविले नव्हते. खरीप हंगामात नोव्हेंबर ...

शेतात काबाडकष्ट करून शेतकरी शेती करतात, कोरोना संसर्ग काळात देखील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत काम थांबविले नव्हते. खरीप हंगामात नोव्हेंबर महिन्यात धान पीक निघाल्यावर शासकीय आधारभूत केंद्रावर धानाची विक्री केली, त्याचे चुकारे मिळाले, आता दुसऱ्या खरीप हंगामातील अनेकांचे रोप लावून झाले, पण बोनस मिळाला नाही. यावर्षी शासकीय हमीभाव १८६८ रुपये आहे आणि बोनस ५०० रुपये मिळाल्यास २५६८ रुपये धानाचा भाव होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना एक दिलासा मिळणार आहे. सध्या चौरास भागातील शेतकरी शेतीच्या हंगामात गुंतला आहे. दररोज सकाळी आपले संपूर्ण कुटुंब घेऊन शेतात काबाडकष्ट करतो आहे.

सर्व गोष्टीच्या किमती वाढल्याने यावर्षी शेतकऱ्यांची कसरत होत आहे. बी-बियाणे, खत, ट्रॅक्टर भाडे प्रचंड वाढले आहे. तेव्हा तो खर्च कसा करावा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या पाऊस चांगला पडत आहे. तेव्हा येत्या दहा दिवसांत चौरास भागात धानाची रोवणी सुरू होण्याची शक्यता आहे. यावर्षी रोवणी मजुरी प्रचंड वाढणार आहे. आतापासूनच पैशाची जमवाजमव शेतकरी करीत आहेत. शेतकरी बांधवांना राज्य सरकारने बोनस त्वरित देण्याची मागणी शेतकरी करीत आहे.