शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
2
भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
3
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
6
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
7
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
8
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
9
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
10
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
11
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
12
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
13
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
14
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
15
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
16
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
17
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
18
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
19
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
20
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक

पऱ्हे सुकण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:23 IST

डावा कालवा कोणत्या कामाचा- पवनी व लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा डाव्या कालव्यातील पाणी अशा वेळी सोडले जात नाही. ...

डावा कालवा कोणत्या कामाचा-

पवनी व लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा डाव्या कालव्यातील पाणी अशा वेळी सोडले जात नाही. या कालव्यात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या कालव्यातील खरीप पिकास तीन महिने पाणी सोडले की पुन्हा पाणी मिळत नाही. आता खऱ्या अर्थाने पऱ्हे जगवण्यासाठी या कालव्याच्या पाण्याची गरज आहे. पऱ्हे सुकल्यावर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येणार आहे. उशिरा पेरणी झाली तर रोवणी सुद्धा उशिरा होणार. पूरपरिस्थती निर्माण झाल्यास पऱ्हे पुन्हा पाण्याखाली जात सडणार आहेत. अशावेळी डाव्या कालव्यातील पाणी सोडणे गरजेचे आहे. डाव्या कालव्याचे अभियंता धोटे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधलानंतर त्यांनी आतापर्यंत एकाही पाणी वाटप संस्थेने आमच्याकडे पाणी सोडण्याची मागणी केली नसल्याचे सांगितले.