शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

आठ गावांचा पाणीपुरवठा ठप्प

By admin | Updated: August 11, 2016 00:27 IST

जिल्हा परिषद शहापूर ग्रामीण प्रादेशिक नळ पाणीपुरवठा अंतर्गत आठ गावांना होत असलेला पाणीपुरवठा पाच दिवसापासून बंद करण्यात आलेला आहे.

पाण्यासाठी महिलांची भटकंती : प्रशासनाचे दुर्लक्ष, लोकप्रतिनिधींची उदासिनताप्रल्हाद हुमणे  जवाहरनगरजिल्हा परिषद शहापूर ग्रामीण प्रादेशिक नळ पाणीपुरवठा अंतर्गत आठ गावांना होत असलेला पाणीपुरवठा पाच दिवसापासून बंद करण्यात आलेला आहे. परिणामी १ हजार २०० नळ जोडणी धारकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याकडे वरिष्ठ विभागाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.जिल्हा परिषद शहापूर ग्रामीण प्रादेशिक नळ पाणीपुरवठा अंतर्गत ग्रामपंचायत बेला रहदारीत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. याठिकाणी कोरंभी स्थीत वैनगंगा नदी किनाऱ्यावर जलसोस्त्र निर्माण करण्यात आले. याठिकाणाहून पाणीपुरवठा बेला येथे करण्यात येतो. बेला जलशुद्धीकरण केंद्राद्वारे शुद्ध पाणीपुरवठा बेला, मुजबी, उमरी-फुलमोगरा, भोजापूर, शहापूर, गोपीवाडा, परसोडी, ठाणा या गावांना करण्यात येतो. या जलशुद्धीकरण केंद्राचे देखभाल दुरूस्ती ग्रामपंचायत बेला यांच्याकडे मागील २०१५-१६ मार्चपर्यंत अटी व शर्तीवर देण्यात आली होती. तदनंतर २०१६-१६ या कालावधीत करारनामा जिल्हा परिषद भंडारा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केलेली नाही. माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्या तोंडी सुचनेनुसार दोन महिने ग्रामपंचायत बेला यांनी चालवावे. नंतर आपण करारनामा करू, असे सदर ग्रामपंचायतला सांगितले. आज पाच महिने लोटून गेले. मात्र जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत बेला यांच्याशी पाणीपुरवठा सुरू करण्याबाबद करारनामा केलेला नाही. सदर अधिकारी आज करतो उद्या करून अशी भुलथात देत या योजनेकडे दुर्लक्ष करीत आहे, असे दिसून येते. कालांतराने ग्रामपंचायत बेला यांनी पाणीपुरवठा योजनेसाठी लावलेले रोजंदारी मजुर बंद करण्यात आले. परिणामी सदर आठ गावांचा पाणीपुरवठा बंद झालेला आहे. याला दोषी कोण हा संशोधनाचा प्रश्न येथे येत आहे. यामुळे येथील नळ जोळणीधारक महिला शुद्ध पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या गावातील ग्रामपंचायत सरपंच यांना नळ बंद कशामुळे करण्यात आले याविषयी साधी सुचना सदर विभागाकडून देण्यात आलेली नाही. यावरून पाणीपुरवठा विभाग व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचे समजतेग्रामपंचायत बेलासोबत चालु वषर्त्तचा करारनामा जिल्हा परिषदेने केलेला नाही. सदर कामावर १० रोजंदार मजुरांना मजुरी देण्यासाठी ग्रामपंचायतकडे पैशा शिल्लक नाही. तुरटी, ब्लिचिंग यांच्या खर्च वाढत आहे. जिल्हा परिषदेने आम्ही थकबाकी दिलेली नाही. करानामा न करता आम्ही नळयोजना कशी काय चालविणार जर कमी जास्त झाल्यास कोण जिम्मेदार राहणार परिणामी आम्ही पाणीपुरवठा चालवून सकत नाही. सुरू करावयाचे असेल तर आधी करारनामा करा मगच आम्ही विचार करू याबाबद सात ते आठ वेळा जिल्हा परिषदेला याबाबद पत्र व्यवहार करण्यात आलेले आहे.-शारदा गायधने, सरपंच ग्रामपंचायत बेला.