शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

रसायनमिश्रित पाणी सोडले नाल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2016 01:51 IST

देव्हाडी परिसरातील एका औषध निर्माण करणाऱ्या कारखान्यातून रासायनिक पाणी नाल्यात सोडण्यात आले. नाल्या

तुमसर : देव्हाडी परिसरातील एका औषध निर्माण करणाऱ्या कारखान्यातून रासायनिक पाणी नाल्यात सोडण्यात आले. नाल्या काठावरील सुमारे ५५ शेतकऱ्यांना धान रोवणी करणे थांबवावी लागली. या प्रकारामुळे शेतकऱ्यांत असंतोष व्याप्त आहे.तुमसर - गोंदिया राज्य महामार्गावर एक औषध निर्माण करणारा कारखाना आहे. या कारखान्यातील रासायनिक विषारी पाणी जवळच्या नाल्यात सोडण्यात आले. हे विषारी पाणी एका कोल्हापुरी बंधाऱ्यात थांबले. सुमारे ५५ शेतकऱ्यांच्या शेतात हे विषारी पाणी गेले. त्यामुळे नाल्या काठावरील शेतकऱ्यांनी धानाची रोवणी रोखली.या पाण्याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात येते. हे पाणी जिथे थांबले तिथे गवत अक्षरश: जळाले आहे. शरीराचा संपर्क या पाण्याचा झाला तर जिवाला धोका आहे. काही महिन्यापूर्वी एका मशीने पाणी पिल्याने ती दगावली होती. यापूर्वी अनेकदा शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. देव्हाडी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. या प्रकारामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत. राज्य व केंद्राचे मोठे कडक कायदे आहेत. परंतु या नियमांचा येथे उपयोग होताना दिसत नाही. रासायनिक पाणी नाल्यात सोडल्यावर हे पाणी नदीत जाते. यामुळेही धोका होण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)