शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

वांगी-मांडवी रस्ता ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 05:00 IST

तिरोडा शहराला जोडणारा वांगी गावातील रस्ता मुख्य आहे. याच मार्गाने वाहनांची मोठी वर्दळ असते. वैनगंगा नदीवरील धरण बांधकामाने तिरोडा शहराचे अंतर १३ किमी आहे. वांगी गावातील रस्ता धरणाला जोडणारा असल्याने पर्यटक याच मार्गाने हजेरी लावत आहे. वांगी ते मांडवी गावांना जोडणाºया रस्त्याने मजबुतीकरण झाले आहे. परंतु अंतिम टप्प्यातील डांबरीकरण रखडले आहे.

ठळक मुद्देअपघाताची शक्यता : वर्दळीच्या रस्त्यावरील डांबरीकरण उखडले

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील वांगी- मांडगी गावांना जोडणारा रस्ता जीवघेणा ठरू पाहत आहे. या रस्त्यावरील खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. रस्ता डांबरीकरणाची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.तिरोडा शहराला जोडणारा वांगी गावातील रस्ता मुख्य आहे. याच मार्गाने वाहनांची मोठी वर्दळ असते. वैनगंगा नदीवरील धरण बांधकामाने तिरोडा शहराचे अंतर १३ किमी आहे. वांगी गावातील रस्ता धरणाला जोडणारा असल्याने पर्यटक याच मार्गाने हजेरी लावत आहे. वांगी ते मांडवी गावांना जोडणाºया रस्त्याने मजबुतीकरण झाले आहे. परंतु अंतिम टप्प्यातील डांबरीकरण रखडले आहे. गत सहा महिन्यांपासुन रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. यामुळे मजबुतीकरणाच्या रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहेत. रस्त्यावर गिट्टी अस्तव्यस्त पसरल्याने वाहने कोसळत आहेत. या खड्यामुळे अनेक  अपघातही घडले आहेत. परंतु यंत्रणा बेफिकीर आहे. रस्ता डागडुजी करणाच्या दुर्लक्षीतपणामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत. रस्ता डांबरीकरण करण्याची ओरड नागरिक करीत असले तरी यंत्रणेवर आरोप करण्यात येत आहेत. आंतरजिल्हा मार्गभंडारा व गोंदिया जिल्ह्याला जोडणारा मार्ग म्हणूनही वांगी-मांडवी रस्त्याची ओळख आहे. मात्र रस्त्याची डागडूजी करावी ाी पूर्ण रस्ताच नवीन तयार करावा, या विवंचनेत प्रशासन आहे. डागडुजी करण्यात मलिदा जास्त मिळतो तर नवीन बांधकामात फायदा कमी असतो, अशी चर्चा गावात सुरू झाली आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा