शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

वन्यप्राणी पाण्यासाठी सैरभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:37 IST

भंडारा : उन्हाळ्यात जंगलातील जलस्रोत आटल्याने वन्यप्राणी सैरभर झाले असून, पाण्याच्या शोधात शेतशिवारात शिरत आहेत. यातून हिंस्त्र प्राणी शेतकऱ्यांवर ...

भंडारा : उन्हाळ्यात जंगलातील जलस्रोत आटल्याने वन्यप्राणी सैरभर झाले असून, पाण्याच्या शोधात शेतशिवारात शिरत आहेत. यातून हिंस्त्र प्राणी शेतकऱ्यांवर हल्ला करत आहेत. दोन दिवसांपूर्वी लाखांदूर तालुक्यात घडलेली घटना याचेच उदाहरण आहे. उन्हाळ्यात जंगलातील नदी, नाले, आटले असून, पाणवठ्यातही पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकंती करत आहेत. हिंस्त्र प्राणी शेतशिवारात शिरत आहेत. लाखनी तालुक्यात एका अस्वलाने तीन शेतकऱ्यांना गंभीर जखमी केले होते. हे अस्वल चारा आणि पाण्याच्या शोधात भटकत असल्याची माहिती आहे. अशीच अवस्था जंगलालगतच्या शेतशिवारांची आहे. तृणभक्षी प्राणी शेतशिवारात शिरून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. अनेकदा त्यांची शिकारही होत असल्याचे दिसून येते. वन विभागाने पाणवठ्यात पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.