शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

वन्यप्राणी पाण्यासाठी सैरभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:37 IST

भंडारा : उन्हाळ्यात जंगलातील जलस्रोत आटल्याने वन्यप्राणी सैरभर झाले असून, पाण्याच्या शोधात शेतशिवारात शिरत आहेत. यातून हिंस्त्र प्राणी शेतकऱ्यांवर ...

भंडारा : उन्हाळ्यात जंगलातील जलस्रोत आटल्याने वन्यप्राणी सैरभर झाले असून, पाण्याच्या शोधात शेतशिवारात शिरत आहेत. यातून हिंस्त्र प्राणी शेतकऱ्यांवर हल्ला करत आहेत. दोन दिवसांपूर्वी लाखांदूर तालुक्यात घडलेली घटना याचेच उदाहरण आहे. उन्हाळ्यात जंगलातील नदी, नाले, आटले असून, पाणवठ्यातही पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकंती करत आहेत. हिंस्त्र प्राणी शेतशिवारात शिरत आहेत. लाखनी तालुक्यात एका अस्वलाने तीन शेतकऱ्यांना गंभीर जखमी केले होते. हे अस्वल चारा आणि पाण्याच्या शोधात भटकत असल्याची माहिती आहे. अशीच अवस्था जंगलालगतच्या शेतशिवारांची आहे. तृणभक्षी प्राणी शेतशिवारात शिरून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. अनेकदा त्यांची शिकारही होत असल्याचे दिसून येते. वन विभागाने पाणवठ्यात पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.