शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

बळीराजाला जोरदार पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: July 28, 2014 23:23 IST

भंडारा तालुक्यात मागील तीन दिवस सतत पाऊस पडला. परंतु ते सर्व पाणी नदीला वाहुन गेले. कारण धानाचे पऱ्हे लहान असल्यामुळे शेतकरी रोवणी करू शकले नाही. आतापर्यंत आलेल्या पावसातून

पहेला : भंडारा तालुक्यात मागील तीन दिवस सतत पाऊस पडला. परंतु ते सर्व पाणी नदीला वाहुन गेले. कारण धानाचे पऱ्हे लहान असल्यामुळे शेतकरी रोवणी करू शकले नाही. आतापर्यंत आलेल्या पावसातून एकही शेतकऱ्यांनी रोवणे केले नाही. ज्यांच्या शेतात सिंचनाची व्यवस्था आहे, अशा २५ टक्के शेतकऱ्यांनी रोवण्या सुरू केल्या आहेत.तालुक्यात झालेल्या पुनर्वसनाच्या पावसाने पऱ्यांना जिवदान मिळाले आणि शेतकऱ्यांनी पऱ्ह्यांना रासायनिक खत देणे सुरू केले. त्यामुळे पऱ्ह्याची वाढ लवकर होईल. तीन दिवस झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना मुद्याम लाभ झालेला नाही. अशीच समस्या असली तर शेतकरी पुन्हा संकटात सापडणार आहे. शेतकऱ्यावर दुबार पेरणीचा खर्च अगोदरच त्यांच्या जिवावर बेतला आहे. शेतीची मशागत करण्याकरिता लागलेला खर्च डोक्यावर बसलेला आहे.दरवर्षी पडणारा दुष्काळ व बँकेकडून घेतलेले कर्ज यामुळे शेतकरी पुतर अडचणीत सापडला आहे. आणि यात यावर्षी पुन्हा दुष्काळ पडला तर दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण होईल व शेतकरी पुन्हा संकटात सापडेल. (वार्ताहर)