शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

निवडणुकीपूर्वी करा विदर्भ राज्याचा निर्धार

By admin | Updated: July 28, 2014 23:21 IST

विधानसभा निवडणुकीपूर्वी तीन महिन्यांच्या काळ वेगळ्या विदर्भासाठी अनुकूल आहे. विदर्भ राज्य झाले नाही तर जनता सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, अशी भिती सत्ताधाऱ्यांसह इतर राजकीय

विविध संघटनांनी घेतली शपथ : क्रांतीदिनी ‘बस देखो - रेल देखो’ आंदोलनभंडारा : विधानसभा निवडणुकीपूर्वी तीन महिन्यांच्या काळ वेगळ्या विदर्भासाठी अनुकूल आहे. विदर्भ राज्य झाले नाही तर जनता सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, अशी भिती सत्ताधाऱ्यांसह इतर राजकीय पक्षामध्ये निर्माण झाली पाहिजे. हा काळ हातातून निघून गेला की राज्यकर्त्यांना कोंडीत पकडणे अशक्य आहे तेव्हा विदर्भ राज्याचे आंदोलन तीव्र करण्याची हीच संधी असून आता हातून जाऊ द्यायची नाही, असा निर्धार स्थानिक सार्वजनिक वाचनालयात झालेल्या सभेत घेण्यात आला.या सभेला जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोरे, विदर्भ समन्वयक चंद्रकांत वानखेडे, सल्लागार प्रा.शरद पाटील, प्रकाश इटनकर, महासचिव राजीव जगताप, उपाध्यक्ष प्रमोद पांडे, अ‍ॅड. गोविंद भांडारकर समन्वयक अ‍ॅड. कांचन कोतवाल, सुरेश ब्राम्हणकर, अशोक पारधी यांच्यासह विविध पक्ष व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.सभेत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी वेगळ्या विदर्भावर शपथ घेतली. तसेच ९ आॅगस्ट रोजी क्रांतीदिनाचे औचित्य साधून विदर्भात बस देखो रेल देखो च्या माध्यमातून आंदोलन तीव्र करण्याच्या निर्धारही करण्यात आला. शांततेच्या मार्गाने होणाऱ्या या आंदोलनात प्रत्येक प्रवाशाला विदर्भ बंधनाचा धागा बांधण्यात येणार आहे.प्रमुख मार्गदर्शक चंदक्रांत वानखेडे म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना शिवसेनेच्या विरोधी भूमिकेमुळे विदर्भ वेगळा झाला नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी भुवणेश्वर येथे वेगळ्या विदर्भ राज्याचा ठराव घेतला आता केंद्रात भाजपेच सरकार बहुमतात आहे. शिवसेनाही दुखावेल, असेही वाटत नाही. मात्र सत्ता येताच भाजपाचा सुर बदलला आहे. उलट महाराष्ट्रात सत्तांतर होईल, सत्ता आल्यास चार वर्षे राज्य करायचे आणि नंतर विदर्भ राज्य वेगळे करायचे मग पुढील निवडणुक त्या आधारे जिंकायची हा राजकीय डाव आहे तो हाणून पाडत विदर्भ राज्य पदरात पाडण्याची सुवर्णसंधी आहे. हे विधानसभा निवडणुकीपुर्वीच शक्य आहे. प्रास्ताविक सुरे बाम्हणकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. कांचन कोतवाल यांनी केले तर आभार अशोक पारधी यांनी मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात विदर्भवादी उपस्थित होते. (प्रतिनिधी)