शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आता वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:23 IST

तिरोडा : बदलत्या वातावरणाचा प्रतिकूल परिणाम शेतीवर होत आहे. त्याच त्याच पिकांची लागवड केल्यामुळे उत्पादनात सुद्धा घट होत ...

तिरोडा : बदलत्या वातावरणाचा प्रतिकूल परिणाम शेतीवर होत आहे. त्याच त्याच पिकांची लागवड केल्यामुळे उत्पादनात सुद्धा घट होत आहे. तर जमिनीची सुपीकता सुद्धा खालावत चालली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती केल्यास उत्पादन वाढीसाठी त्याचा निश्चितच फायदा होईल, असे मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी पी. पी. खंडाईत यांनी केले.

कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत तिरोडा तालुक्यातील पांजरा येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच राजेंद्र चामट हे होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य हिराकुमार गोमासे, छाया पटले, सुनीता वाळूलकर, अरविंद उपवंशी, उमेश सोनेवाने, एस.जी. चव्हाण उपस्थित होते. कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा समतोल वापर, गांडूळ खत, हिरवळीचे खत, सेंद्रिय खते यांचा वापर करणे तसेच युरिया ब्रिकेटसचा वापर यावर मार्गदर्शन केले. संचालन एल. के. रहांगडाले केसालवाडा यांनी केले, तर आभार घनश्याम चौधरी यांनी मानले.