शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

केळी पिकविण्यासाठी ‘इथेफॉन’ रसायनांचा वापर !

By admin | Updated: September 25, 2015 00:26 IST

व्रतवैकल्यामुळे भाद्रपद मासात फळामध्ये सर्वांत जास्त केळीचे सेवन केले जाते. त्याचा फायदा घेऊन काही व्यावसायिक इथेफॉनसारख्या घातक रासायनिक द्रवाची ....

प्रशासनाचे दुर्लक्ष : नागरिकांच्या आरोग्याशी होतोय खेळभंडारा : व्रतवैकल्यामुळे भाद्रपद मासात फळामध्ये सर्वांत जास्त केळीचे सेवन केले जाते. त्याचा फायदा घेऊन काही व्यावसायिक इथेफॉनसारख्या घातक रासायनिक द्रवाची अधिक मात्रा वापरून झटपट केळी पिकवत ती बाजारात आणत असल्याचे वास्तव समोर आले आहे. उल्लेखनीय म्हणजे, शेतीतून काढल्यानंतर मालाची वाहतूक करण्यापूर्वीच ही केळी घातक रसायनातून काढली जात असल्याची वस्तुस्थिती आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या आरोग्याशी हा खेळ खेळला जात आहे. विशेष म्हणजे, केळी पिकविताना या द्रवाची मात्रा वाढल्यास यकृताचा आजार व कर्करोग होण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी तालुक्यात केळीचे उत्पादन घेतले जाते. केळीचे उत्पादन सुरू झाल्यानंतर व्यापारी परिसरातील केळीची बाग विकत घेतात. त्यानंतर कापणी व वाहतूक केली जाते. तथापि, शेतीतून केळी निघाल्यानंतर वाहतुकीपूर्वीच ही केळी घातक रसायनामध्ये बुडवून प्लास्टिक केट्रमध्ये भरली जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. उपवासाला या फळाला मोठी मागणी असते. (नगर प्रतिनिधी)