शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

तंबाखूचे व्यसन म्हणजे विकत घेतलेले साक्षात मरणच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:26 IST

जागतिक तंबाखूमुक्ती दिनाच्या निमित्ताने सोमवारी येथील बीटीबी सब्जी मंडीत येथे शेतकरी, हमाल, व्यापाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले ...

जागतिक तंबाखूमुक्ती दिनाच्या निमित्ताने सोमवारी येथील बीटीबी सब्जी मंडीत येथे शेतकरी, हमाल, व्यापाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जज्ज्ञ मार्गदर्शक राजू देशमुख, कृषी तंत्रज्ञ सुधीर धकाते उपस्थित होते. दरवर्षी तंबाखूच्या सेवनाने हजारो लोकांना जीव गमवावा लागतो. भारत देशाचा विचार केल्यास दहा लाख लोकांचा जीव तंबाखूच्या चघळल्याने आजार होत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. आपल्याही मंडीतील काही होतकरू तरुण व्यापारी, शेतकरी छुप्या मार्गाने तंबाखूचे सेवन करतात. हे निश्चितच योग्य नाही. आपण सुसंस्कृत भारताचे जागृत नागरिक आहोत. आपल्यावर आपल्या पूर्वजांनी दिलेल्या संस्कारांचा ठसा उमटलेला आहे. तेव्हा व्यसनमुक्त जीवन हेच खरे आयुष्याचे मूळ मंत्र आहे, असे बारापात्रे यांनी सांगितले. व्यापारी लहानशा नंदुरकर, अजय भोंगाडे, अतुल मानकर आदीसह अनेकांनी तंबाखू न खाण्याची शपथ घेतली. सुरेश राऊत, उमेश गरपडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचे कौतुक केले. संचालन संजय चव्हाण, आभार सुधीर धकाते यांनी मानले.