शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

निवडणुका कागदी मतपत्रिकेवर घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST

१९९९ पूर्वी भारत देशासह महाराष्ट्र राज्यात कागदी मतपत्रिका वापरून सर्व प्रकारच्या निवडणुकांचे आयोजन करण्यात येते होते; परंतु आधुनिक तंत्रज्ञान ...

१९९९ पूर्वी भारत देशासह महाराष्ट्र राज्यात कागदी मतपत्रिका वापरून सर्व प्रकारच्या निवडणुकांचे आयोजन करण्यात येते होते; परंतु आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले आणि १९९९ व २००१ च्या निवडणुकांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ईव्हीएमचा वापर करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा वापर करण्यात येत आहे; परंतु ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याच्या घटना मतदान केंद्रावर घडत असल्यामुळे केंद्रावर उपस्थित असलेल्या कर्मचारी व मतदारांची तारांबळ उडत असते.

कोरोनाची विदारक परिस्थिती पाहता जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे ईव्हीएमद्वारे आयोजन केल्यास मतदान केंद्रावरील मतदारांचा मतदान करताना एखादा मतदार कोरोना आजाराने बाधित असल्यास त्या मतदार नागरिकाचा ईव्हीएमला स्पर्श झाल्यास यामुळे अनेकांना या जीवघेण्या रोगाची लागण, बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, मनोज मेश्राम, एस. के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हरिदास बोरकर, अरुण ठवरे, नरेंद्र कांबळे, हर्षवर्धन हुमने, उमाकांत काणेकर, मच्छिंद्र टेंभुर्णे, संदीप बर्वे, विनाश खोब्रागडे, नितीश काणेकर, फाल्गुन वंजारी, रूपा मेश्राम, शांताराम खोब्रागडे, धनराज तिरपुडे, बंडू फुलझेले, विजय भोवते, कल्पना वानखेडे, शुभांगी भुतांगे, पपिता वंजारी, वर्षा शेंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.