शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

निवडणुका कागदी मतपत्रिकेवर घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST

१९९९ पूर्वी भारत देशासह महाराष्ट्र राज्यात कागदी मतपत्रिका वापरून सर्व प्रकारच्या निवडणुकांचे आयोजन करण्यात येते होते; परंतु आधुनिक तंत्रज्ञान ...

१९९९ पूर्वी भारत देशासह महाराष्ट्र राज्यात कागदी मतपत्रिका वापरून सर्व प्रकारच्या निवडणुकांचे आयोजन करण्यात येते होते; परंतु आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले आणि १९९९ व २००१ च्या निवडणुकांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ईव्हीएमचा वापर करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा वापर करण्यात येत आहे; परंतु ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याच्या घटना मतदान केंद्रावर घडत असल्यामुळे केंद्रावर उपस्थित असलेल्या कर्मचारी व मतदारांची तारांबळ उडत असते.

कोरोनाची विदारक परिस्थिती पाहता जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे ईव्हीएमद्वारे आयोजन केल्यास मतदान केंद्रावरील मतदारांचा मतदान करताना एखादा मतदार कोरोना आजाराने बाधित असल्यास त्या मतदार नागरिकाचा ईव्हीएमला स्पर्श झाल्यास यामुळे अनेकांना या जीवघेण्या रोगाची लागण, बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, मनोज मेश्राम, एस. के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हरिदास बोरकर, अरुण ठवरे, नरेंद्र कांबळे, हर्षवर्धन हुमने, उमाकांत काणेकर, मच्छिंद्र टेंभुर्णे, संदीप बर्वे, विनाश खोब्रागडे, नितीश काणेकर, फाल्गुन वंजारी, रूपा मेश्राम, शांताराम खोब्रागडे, धनराज तिरपुडे, बंडू फुलझेले, विजय भोवते, कल्पना वानखेडे, शुभांगी भुतांगे, पपिता वंजारी, वर्षा शेंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.