शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

पथदिवे सुरू तर झाले, पण बंद वेळेवर बंद होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:37 IST

विशाल रणदिवे अड्याळ : तब्बल दोन महिन्यांच्या प्रदीर्घ अंधकारमय वातावरणातून अड्याळ ग्रामपंचायत प्रशासनाने थकीत विद्युत बिलपैकी काही रकमेचा अड्याळ ...

विशाल रणदिवे

अड्याळ : तब्बल दोन महिन्यांच्या प्रदीर्घ अंधकारमय वातावरणातून अड्याळ ग्रामपंचायत प्रशासनाने थकीत विद्युत बिलपैकी काही रकमेचा अड्याळ येथील विद्युत उपकेंद्र येथे भरणा केला. त्यामुळे उशिरा का होईना ग्रामस्थांना काळोखातून बाहेर काढले. पण जेव्हा पथदिवे वेळेवर सुरू होतात; पण वेळेवर बंद होत नाहीत, यावर ग्रामस्थांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे.

गावाचा विकास साधायचा असेल तर लहान तथा क्षुल्लक बाब वाटत असली तरी त्याकडे बारकाईने ग्रामपंचायत प्रशासनाला लक्ष देणे गरजेचे आहे.

वेळेनुसार परिस्थितीनुसार बदल व्हायला पाहिजे किंवा स्वतःमध्ये बदल करणे महत्त्वाचे असते. असे म्हणतात, त्यानुसार आधी जिल्हा परिषदमार्फत पथदिव्यांची विद्युत बिल भरली जात होती आता ग्रामपंचायने ते बिल भरणे आहे याचाही विचार आज तत्काळ होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आता येथील तथा संपूर्ण ग्रामपंचायत प्रशासनाने जागृत होऊन पथदिव्यांची वीज ठरावीक वेळेनुसार सुरू आणि बंद जर केली तर काय होऊ शकते याचाही विचार आज करणे गरजेचे झाले आहे.

गावातील पथदिवे सुरू झाली असली तरी अनेक ठिकाणचे पथदिवे बंद आहेत ते ठिकाण शोधून तेथील पथदिवे सुरू करून देण्याची मागणीसुद्धा यावेळी अड्याळ ग्रामस्थांनी केली आहे.

गावात गेली दोन महिन्यांपासून पथदिवे बंद होते गावातील गल्लो गल्लीत सगळीकडे अंधार होत असल्याने ग्रामस्थ मोठ्या चिंतेत होते. पण जेव्हा पथदिवे पुन्हा सुरू झाले. तेही वेळेत बंद करायला तयार नसल्यानेसुद्धा ग्रामस्थ चिंतेतच आहेत. ग्रामपंचायत प्रशासन जे विद्युत बिल भरणार त्यात काहीना काही तरी ग्रामस्थांचा मोठा वाटा असणार आहे. यामुळे अड्याळ ग्रामपंचायत प्रशासनाने वाट न पाहता किंवा लावता यावर तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.