शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

धान खरेदी केंद्रांतील लुबाडणूक थांबवा

By admin | Updated: May 27, 2016 00:54 IST

शेतकऱ्यांची धान केंद्रावरील होत असलेली लुबाडणूक ताबडतोब थांबवून शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव देण्यात यावे, ...

भंडारा : शेतकऱ्यांची धान केंद्रावरील होत असलेली लुबाडणूक ताबडतोब थांबवून शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव देण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे नेते व भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव मनोज बागडे यांनी केलेली आहे.जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ज्या ज्या शेतकऱ्याकडे त्यांची ओलीताची सोय आहे अशा ठिकाणी बडीराजाने मोठ्या कष्टाने उन्हाळी धानाचे उत्पादन घेतले. परंतू शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक होत आहे. शेतकऱ्यांनी धानाची कापनी करून मळनी मार्च ते एप्रिल महिन्यात केलेली आहे परंतु शासनानी हे आधारभूत धान खरेदी केंद्र १५ एप्रिलपासून सुरू करण्यात यावे, असे आदेश आहेत. जेव्हा की एकाही तालुक्यात १५ एप्रिलला धान केंद्र सुरू केले नाही हे सर्व धान खरेदी केंद्र २० एप्रिलनंतर सुरू केलेत. त्यामुळे प्रत्येक शेतकरी वाट बघता बघता त्रासून गेलेत व त्यामुळे ५० टक्के शेतकऱ्यांनी आपले धान कवडीमोलांनी म्हणजे १,२०० रूपये प्रती क्विंटल विकावे लागते.शासनानी जे केंद्र सुरू केलेत त्यातही मोठ्या प्रमाणात लुबाडणूक होत आहे. प्रत्येक केंद्रावर दिवसभरातून ३०० ते ४०० कट्ट्याच्यावर मोजमाप होत नाही. हे ईलेक्ट्रॉनिक वजनाद्वारे असते तर ते लवकर झाले असते व शेतकऱ्याचे नुकसान झाले नसते. प्रती कट्टा ४० किलोचा असून त्यामागे शेतकऱ्याकडून प्रती कट्टा ५ रूपये हमाली वेगळी घेतली जाते. शासनानी प्रती क्विंटल १,६१० रूपये देण्याचे ठरले असून त्यात १,४०० रूपये पहिल्यांदा देण्यात येतील व यावरील बोनस २१० रूपेय नंतर देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. प्रत्येक शेतकरी उन्हाळी धान पिक प्रती एकरामागे २५ ते ३० क्विंटल धान पिकवित असतो. परंतु शासनानी शेतकऱ्यांना त्याचे धान प्रती एकरी १२ क्विंटलच धान खरेदी करीत आहे. (नगर प्रतिनिधी)