शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

वसंत ऋतूची चाहूल अन् आम्रबहराचा मंदसुगंध

By admin | Updated: February 3, 2017 00:39 IST

शिशिरातली वृक्षांच्या पानांची झड थांबली. यातच वसंत ऋतूचे आगमन होत आहे.

चैतन्याची नवपालवी: आम्रवृक्ष लागले बहरायला मोहाडी : शिशिरातली वृक्षांच्या पानांची झड थांबली. यातच वसंत ऋतूचे आगमन होत आहे. वृक्षवेली सौंदर्याने फुलायला लागल्या आहेत. नवपालवी वृक्षांना येणार आहे. सुखद तापमानात आम्रबहराचा मंद सुगंध मोहवून घेत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.निसर्गसखा वसंत ऋतु आणि निसर्ग सौंदर्य याचा अतूट परस्पर सबंध आहे. संतश्रेष्ठ मुक्तेश्वर म्हणतात, पुष्पधुळीमाजी लोळे वसंत या पक्तीत वसंत ऋतु कसा बहरतो हे सांगितले आहे. सौंदर्याची उधळण करणारा वसंत ऋतुचे आगमन फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. फेब्रुवारी ते एप्रिल महिण्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वसंत ऋतु आपल्या विविधांगी रंगाची उधळण करणार आहे. शिशिर ऋतुतली पतझड थांबली जात आहे. वसंत ऋतुत थंडी कमी होत जाणार आहे. पहाटे थंड वाऱ्याचा मंद झुळका हव्याशा वाटत आहे. वातावरणातील तापमान सुखद वाटत आहे. हळूहळू वातावरणात बदल होणे, बहरणारी फुले, शेत शिवारातली हिरवी पिके मन मोहवून घेत आहेत. पुढच्या मार्च महिना ‘वसंतात्मा’ समजला जातो. रानावनातली पळसवृक्ष बहरुन येतात. पळसबाग लाल आग लागल्यासारखी दिसायला लागतात. यातच आम्रवृक्ष मोहरायला लागला आहे. बारीक फुलांनी आम्रवृक्ष बहरत जात आहे. यात कालावधीत आम्रवृक्ष बहरण्यासोबत कांचन, जांभूळ, करंज, चारोळी, मोह, कोटेसार व शिरीष वृक्ष वसंतात फुलायला आरंभ झालेले आहेत. सोनसावर नावाचा वृक्ष मुख्यत: फेब्रुवारी महिन्यातच फुलतो. महाराष्ट्राचा राज पुष्पतावरण तसेच जारुल, शिवन, अंजन, आपटा, काळापळस, कौशी भोकर असे अनेक वृक्ष वसंतात बहरुन येतात. त्याशिवाय असंख्यवेली व फुलझाडही याच काळात पालावतात अन् सौंदर्यवंत व संताची शोभा वाढवत असतात. फाल्गुणात वसंत रात्री टपोर चांदणे पडतात. या काळात लमंडळीस तरुणांचाही सहभाग होणाऱ्या होळीपर्यंत मंद वाऱ्याची झुळकिते म्हणून जातात. होळीपर्यंत मंद वाऱ्याची झुळकिते म्हणून जातात. होळीपर्यंत मंद चांदण्याचा प्रकाशात खेळाचा सुखद आनंद मिळतो. त्यानंतर ग्रीष्माचा तडाखा सुरु होतो. हा ऋतू भाजून काढतो. मनाला आनंद देणारा व हवाहवाला वाटणारा वसंत ऋतु जीवनात चैतन्याची नवपालवी घेण्यासाठी हळूच येणाची चाहूल देत आहे. सर्वत्र आम्रवृक्ष बहरले आहेत. त्याचा मंद असा सुगंध मनाला आनंद देणार ठरत आहे. क्षणभर आम्रवृक्षाच्या झाडासमीप राहाव व त्या मंद सुगंध मनभर घेत राहाव अस वाटायला लागतो. (तालुका प्रतिनिधी)