शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलमध्ये गुंडाळणार ‘आत्मा’ योजना

By admin | Updated: December 22, 2015 00:40 IST

शेतकऱ्यांच्या उत्पादीत अन्न धान्याला मार्केटींग तथा सेंद्रिय शेती व अन्य शेती विषयक मार्गदर्शन करण्यासाठी आत्मा मळ यंत्रणे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

शासनाचा जलसिंचनावर भर : मार्गदर्शनाला पोरके ठरणार शेतकरीचुल्हाड (सिहोरा) : शेतकऱ्यांच्या उत्पादीत अन्न धान्याला मार्केटींग तथा सेंद्रिय शेती व अन्य शेती विषयक मार्गदर्शन करण्यासाठी आत्मा मळ यंत्रणे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. शासनाचे शेतकऱ्यांचा आत्मा एप्रिल महिन्यात गुडांळण्याचा सुतोवाच केला आहे. यामुळे सिहोरा परिसरातील शेतकरी मार्गदर्शनाला मुकणार आहेत.राज्य शासन शेतकऱ्यांचे आत्महत्या थांबविण्यासाठी जलसिंचनावर अधिकाधिक भर देत आहे. जलयुक्त शिवार अभियान शेतकऱ्यांना आधार ठरत आहे. रोहयोतून शेतकऱ्यांना विहिर उपलब्ध करण्यात येत आहे. या विहीरीला सौर पंप गृहाची जोड दिली जात आहे. यामुळे विज बिल देयकांची कटकट संपणार आहे. दरम्यान शेती व्यवसायात नविन तत्रंज्ञान, उत्पादीत अन्न धान्यांना मार्केटींग, शेती विषयक मार्गदर्शन या करिता जिल्हा प्रकल्पच्या नेतृत्वात महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास यंत्रणा ‘आत्मा’ अतंर्गत शेतकऱ्यांना शिबिरांच्या आयोजनातून मार्गदर्शन करण्यात येत आहे. या यंत्रणेत तालुक्यात बिटीएम व एसएसएस असे दोन पदे कार्यरत आहेत. या यंत्रणेमार्फत गावात शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. शिबिरात शेतकऱ्यांना सेंद्रिय पध्दतीने विषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेत शिवारात नविन तंत्रज्ञान पध्दतीने आधुनिक शेती करण्यासाठी याच यंत्रणेमार्फत साहित्य पुरवठा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे समुह गठीत करण्यावर यंत्रणेचे अधिक भर दिला आहे. शेतकऱ्यांचे शेत शिवारात चला, या सुत्रांचा अवंलबन यंत्रणेने केला आहे. श्री पध्दतीतून शेती व्यवसायात शेतकऱ्यांना डेमो देण्यात कार्य यंत्रणेने केले आहे.शेतकऱ्यांचे शेतात उत्पादीत होणाऱ्या अन्न धान्याला स्वंतत्र मार्केटिंग प्राप्त करुन देण्यासाठी यंत्रणा कार्य करित आहे. नागपूरात आयोजित होणाऱ्या तांदूळ महोत्सवात आत्मा ही यंत्रणा हिरीरीने भाग घेत असल्याने तांदुळ या अन्नाची महंती सांगण्यात येत आहे. दर्जेदार तांदूळ व गुणधर्म आदीचे विमोचन याच यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे. उत्पादीत अन्न धान्याची गुणधर्म वाढीसाठी यंत्रणा शेतकऱ्यांचे सपंर्कात राहत आहे. प्रत्येक गावात यंत्रणेमार्फत अभ्यास तथा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन होत असल्याने शेतकऱ्यांना ननीन तत्रज्ञानाची माहिती होत आहे. परंतु राज्य शासनाने शेतकऱ्यांचे संपर्कात राहणाऱ्या ‘आत्मा’ या यंत्रणेला गुंडाळण्याचा सूतोवात केला आहे. एप्रिल महिन्याचे पहिल्याच तारखेला आत्मा चे ठोके बंद होणार आहे. शेतकरी शेती विषयक मार्गदर्शनाला पोरके ठरणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांत नाराजीचा सुर आहे. सिहोरा परिसरातील वैनगंगा व बावनथडी नद्यांच्या खोऱ्यात वास्तव्य व शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आत्मा या यंत्रणेने नविन दिशा व संजीवनीची किरणे दाखविली आहेत. सेद्रिंय जैविक खते व शेती पध्दतीने फळे भाजी उत्पादन उत्तुंग भरारी घेतली आहे. उत्पादीत माल विक्रीला तिरोडा व सिहोरा गावात मोठी मार्केटींग सापडली आहे. नागपुर पर्यंत भाजीपाला व तादुंळाने माजल मारली आहे. अज्ञानी शेतकऱ्यांने आत्मा ने नविन तत्रंज्ञानाचे बांघामृत पाजले आहे. सेंद्रिय शेतीने जुने दिवस दारात आणले आहे. परंतु ‘आत्मा’ गुंडाळण्यात येत असल्याने उत्तम प्रशिक्षणाला शेतकरी मुकणार आहेत. यामुळे शेतकरी मार्केटिंगच्या शोधासाठी सैरवैर ठरणार आहेत. आत्मा या यंत्रणेला अधिक बडकट करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया शेतकरी यांनी दिल्या आहेत.(वार्ताहर)