शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्यामुळे गोवर्धन नगरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:35 IST

शहरातील गोवर्धन नगरातून जाणारा नाला सांडपाण्यामुळे भरलेला आहे. या नाल्यातून पाण्याची निकासी होत नाही. त्यामुळे नाल्यात पाणी साचले राहते. ...

शहरातील गोवर्धन नगरातून जाणारा नाला सांडपाण्यामुळे भरलेला आहे. या नाल्यातून पाण्याची निकासी होत नाही. त्यामुळे नाल्यात पाणी साचले राहते. परिसरात ६० ते ७० घरे आहेत. या सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. साचलेल्या पाण्यामुळे पाण्याला दुर्गंधी येत आहे. सदर नाल्याची स्वच्छता करावी असे निवेदन व माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी यांना देण्यात आले;. परंतु अद्यापपावेतो यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

गोवर्धन नगरातून जाणारा नाल्यातील पाणी पुढे रेल्वेच्या रिकाम्या भूखंडावर जमा होते. अनेक महिन्यापासून सदर पाणी तिथेच जमा होत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी तिथे साचले आहे. साचलेल्या पाण्याची निकासी होत नाही. त्यामुळे रिकाम्या भूखंडावर पाणी जमा राहते. सदर भूखंड रेल्वेचास असल्यामुळे त्यावर पालिकेला कारवाई करण्याकररता रेल्वेची ना हरकत घ्यावी लागते. कायमस्वरूपी इथे पाण्याची निकासी करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. या परिसरात डासांच्या मोठा प्रादुर्भाव होतो यामुळे अनेक रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिकेने सदर समस्येची गंभीर दखल घेण्याची गरज आहे.