शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

सौंदडवासीयांनी काढला पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 23:13 IST

सौंदड पुनर्वसन सतरा दिवसांपूर्वी घडलेल्या मारहाणीचा प्रकार माणुसकीला कलंक लावणारा आहे. असा प्रकार यापूर्वीही अड्याळ पोलीस ठाणे हद्दीत घडला होता. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी या आधीही मोर्चा काढला होता. पोलीस प्रशासनाने ग्रामस्थांना आश्वासन दिले होते परंतु त्यातही ते ‘सपशेल फेल’ ठरले. कारवाई आरोपींवर करण्यापेक्षा निर्दोषांवर करण्यात आल्याने सौंदडवासियांनी अड्याळ पोलिसा ठाण्यावर शांततेत मोर्चा काढला.

ठळक मुद्देआक्रोश कायम : प्रकरण सौंदड येथील गौ-तस्करांकरवी मारहाणीचे

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : सौंदड पुनर्वसन सतरा दिवसांपूर्वी घडलेल्या मारहाणीचा प्रकार माणुसकीला कलंक लावणारा आहे. असा प्रकार यापूर्वीही अड्याळ पोलीस ठाणे हद्दीत घडला होता. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी या आधीही मोर्चा काढला होता. पोलीस प्रशासनाने ग्रामस्थांना आश्वासन दिले होते परंतु त्यातही ते ‘सपशेल फेल’ ठरले. कारवाई आरोपींवर करण्यापेक्षा निर्दोषांवर करण्यात आल्याने सौंदडवासियांनी अड्याळ पोलिसा ठाण्यावर शांततेत मोर्चा काढला.अड्याळ पोलीस ठाण्यामध्ये ग्रामस्थांनी तहसिलदार गजानन कोकुर्डे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिक्क्स, पोलिस निरिक्षक सुरेश ढोबळे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.निवेदनात एकूण १० प्रमुख मागण्यांचा उल्लेख करण्यात आला. त्यात हल्ल्याचा खटला जलदगतीे न्यायालयाद्वारे चालविण्यात यावा, हल्लेखोरांवर ३०७ कलम लावावी, गावात सशस्त्र पोलीस चौकी द्यावी, हल्ल्यातील जखमींना आर्थिक मदत मिळावी, छेडखानी करण्यात आलेल्या महिलांना एस.सी., एस.टी. कायद्याप्रमाणे मदत करावी, ग्रामस्थांवरील लावलेले गुन्हे मागे घेणे, गोतस्करीत वापरलेले ट्रक तात्काळ जप्ती करणे, फरार आरोपींना अटक झालेल्या लाठीहल्ल्याची चौकशी करावी अशी मागणी आहे. तसेच सर्वात शेवटी आणि महत्वाचे म्हणजे भंडारा जिल्ह्यातील गुरांच्या बाजारातून होणाऱ्या गोस्तकरी अड्यांवर कारवाई करून वापरण्यात येणाºया वाहनाचे परवाने रद्द करण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे.सौंदड पुनर्वसन वासीयांनी पोलिसांना तात्काळ मदत मागितली होती. त्यावेळी पोलिसांनी तात्काळ मदतीचा हातही दिला नाही.फरार आरोपींना अटक झाली असती तर मोर्चा निघाला असता काय, असाही सवाल यावेळी उपस्थितांनी केला. अशा प्रकारच्या घटनेचा निषेध करून पायबंध घालण्यासाठी तसेच शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मोर्चा काढला असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.