शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

संस्थानांच्या विलिनीकरणासाठी सरदार पटेलांनीच कणखर भूमिका घेतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:38 IST

भंडारा शहरातील लाहोटी नूतन महाराष्ट्र विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय इतिहासाची बलस्थाने, या विषयावर आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते ...

भंडारा शहरातील लाहोटी नूतन महाराष्ट्र विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय इतिहासाची बलस्थाने, या विषयावर आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक आर.एस. बारई, पर्यवेक्षक डी. पी. राठी, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. फडके यांनी भारतीय इतिहासाची बलस्थाने या विषयावर मार्गदर्शन करताना गांधी युगातील सत्याग्रहाच्या मार्गाने झालेल्या सर्व सशस्त्र क्रांतिकारी चळवळी आणि त्यानंतर भारताला स्वातंत्र्यप्राप्ती कशी झाल्याचे सांगितले. फ्रेंच व पोर्तुगीज वसाहतींची मुक्ती अशा घटनांची समग्र माहिती दिली. प्रत्येक समाजसुधारकांचे, क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येकाचे योगदान हे अत्यंत महत्त्वपूर्ण होते, असेही सांगितले. यावेळी मुख्याध्यापक आर. एस. बारई यांनी भारत माझा देश आहे आणि या देशाकरिता राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्राभिमान या भावना विद्यार्थ्यांमध्ये शालेय वयातच रुजविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यासाठी प्रत्येक शिक्षकाचे योगदानही आजच्या काळात अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगितले. संचालन तरोणे यांनी केले तर आभार दोनोडे यांनी मानले.