शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

राज्य मार्गावरील रेल्वे फाटक बंदने अर्धा तास वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 21:20 IST

दक्षिण पूर्ण रेल्वेची ५३२ क्रमांकाची फाटक रविवारी सायंकाळी ६ ते ६.३० पर्यंत बंद होती. त्यामुळे तुमसर-गोंदिया राज्य मार्गावर वाहनांच्या सुमारे एक ते दीड कि.मी. रांगा लागल्या होत्या. फाटक उघडल्यानंतर वाहतूकीची प्रचंड कोंडी झाली होती.

ठळक मुद्देवाहनांच्या रांगा : उड्डाणपूल ठरत आहे डोकेदुखी

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : दक्षिण पूर्ण रेल्वेची ५३२ क्रमांकाची फाटक रविवारी सायंकाळी ६ ते ६.३० पर्यंत बंद होती. त्यामुळे तुमसर-गोंदिया राज्य मार्गावर वाहनांच्या सुमारे एक ते दीड कि.मी. रांगा लागल्या होत्या. फाटक उघडल्यानंतर वाहतूकीची प्रचंड कोंडी झाली होती. उड्डानपूल बांधकामामुळे केवळ एकच पोचमार्ग सुरु असल्याने एकाच मार्गावरुन वाहनांची ये-जा सुरु आहे. लहान मुले, महिला व वृध्द पुरुषांना फाटक बंदचा मोठा फटका बसला.तुमसर-गोंदिया राज्य मार्ग मोठा वर्दळीचा आहे. चार वर्षापूर्वी येथे उड्डान पुलाचे काम सुरु करण्यात आले. कासवगतीने सध्या उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. दर सात मिनिटाला येथे रेल्वे फाटक बंद होते. २४ तासात १८० ते २०० रेल्वे गाडया येथून जातात. फाटक बंद १० ते १५ मिनिटे राहते. रविवारी सायंकाळी ६ वाजता रेल्वे फाटक बंद १० ते १५ मिनिटे राहते. रविवारी सायंकाळी ६ वाजता रेल्वे फाटक बंद करण्यात आली. सुमारे अर्धा तास फाटक बंद होती. दोन मालगाडया कासवगतीने येथून रवाना झाल्या. रविवारी देव्हाडी येथे आठवडी बाजार असतो. सध्या दिवाळी निमित्त ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.एक ते दीड कि.मी. वाहनांची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती. कासवगतीने वाहनधारकांनी वाहने काढली. यथे ट्रॅफिक संचालन करणारे कुणीच राहत नाही. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी होण्यास विलंब लागतो. गोंदिया मार्गावरील एकच पोचमार्ग सुरु आहे. तुमसरकडे जाणाराही एकच पोचमार्ग सुरु आहे. त्यामुळे अरुंद पोचमार्गावरुन दोन्ही मार्गावरील वाहतूक सुरु असल्याने वाहतूक कोंडी होते. रस्त्यावरून धुळीचा दुसरा मोठा त्रास येथे सुरुच आहे. पोचमार्गावर खड्डे अपघाताला आमंत्रण देणारे आहेत.आॅटो सिग्नल प्रणालीमुळे स्वयंचलीत रित्या रेल्वे फाटक बंद व सुरु होते. मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर रेल्वे वाहतूक मोठया प्रमाणात वाढली आहे. रेल्वेने अद्याप उड्डाणपूलाचे (गडर) कामे सुरु केली नाहीत. त्यामुळे उड्डाणपूलांची कामे केव्हा पूर्णत्वास येथील असा प्रश्न सामान्य प्रवाशांना पडला आहे. केंद्र व राज्य शासनाने येथे उड्डाणपूलाकरीता निधी दिला आहे. हे विशेष.