शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

इंधन दरवाढ शेतकऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:26 IST

खरीप हंगाम पूर्व मशागतीला सुरुवात झाली आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेत शेतकरी शेतात राबत आहेत. नवतपा असताना नांगरणे, वखरणे ...

खरीप हंगाम पूर्व मशागतीला सुरुवात झाली आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेत शेतकरी शेतात राबत आहेत. नवतपा असताना नांगरणे, वखरणे सुरू झाले आहे. कृषी विभागाच्या सूचनेनुसार नर्सरीचे बेड तयार होत आहेत. पशुपालक शेतातून तनस घरी साठवणुकीचे काम सुरू केले आहे. यासाठी प्रती तासाला १०० ते २०० रुपये वाढ झाली आहे. कोरडवाहू शेतीच्या मशागतीपेक्षा रोवणीच्या मशागतीला अधिक खर्च आहे. पालांदूर येथे ९० रुपयापर्यंत इंधनाचे डिझेलचे दर, तर पेट्रोलचे दर १०१ रुपयापर्यंत पोहोचले आहेत. या दरवाढीने महागाईचा भस्मासूर पुढे आला आहे.

इंधन दरवाढ ही सर्वच क्षेत्रात महागाईकरिता कारणीभूत ठरत आहे. खते, बी-बियाणेसुद्धा महाग झाली आहेत. शेतकऱ्याला महागाईचा सामना करता करता आर्थिक गणित बिघडले आहे. सरकार शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय घेत आहे.

बॉक्स

धान खरेदी नाहीच

तब्बल महिना लोटूनसुद्धा आधारभूत धान खरेदी केंद्रअंतर्गत पालांदूर परिसरातील केंद्रात अजूनपर्यंत धान खरेदी सुरू झालेली नाही. शासनाने आधारभूत केंद्र केवळ कागदावर ठेवलेले आहेत. प्रतिक्विंटल १८६८ रुपये भाव धानाला मिळावा या उद्देशाने विक्रीसाठी जात आहेत; परंतु अजूनही धान खरेदी झालेली नाही. महागाईच्या तुलनेत धानाचे दर अजिबात परवडणारे नाहीत. उत्पादन खर्च लक्षात घेता महागाईच्या वाढत्या टप्प्यानुसार धानाचेसुद्धा भाव वाढले पाहिजेत.