शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

लावलेले पथदिवे काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:26 IST

तुमसर-देव्हाडी या पाच किमीच्या रस्त्याचे लाखो रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आले. रस्ता बांधकामाला आठ ते दहा महिने झाले. ...

तुमसर-देव्हाडी या पाच किमीच्या रस्त्याचे लाखो रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आले. रस्ता बांधकामाला आठ ते दहा महिने झाले. परंतु अजूनपर्यंत रस्ता दुभाजकात पथदिवे लावण्यात आले नाही. चार महिन्यापूर्वी काही अंतरापर्यंत पथदिवे लावण्यात आले होते, ते सुरूही झाले होते. परंतु ते पथदिवे काढण्यात आले. लावलेल्या पथदिव्यांचे खांब काही ठिकाणी वाकलेले होते, त्यामुळे धोक्याची अधिक शक्यता होती. प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित विभागाने घेतली. परंतु त्यानंतर हे पथदिवे येथून नेण्यात आले.

या रस्त्यावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाही. राष्ट्रीय महामार्ग व तर शहराला जोडणारा हा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. हजारो प्रवाशांची ये-जा या रस्त्यावरून असते. रात्रीच्या सुमारास रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे रस्ता दुभाजकावर पथदिवे लावण्याची गरज आहे. पथदिवे लावण्याचे कंत्राट येथे दिले असल्याची माहिती आहे. परंतु अजूनपर्यंत पथदिवे का लावण्यात आले नाही, हे न उलगडणारे कोडे आहे. संबंधित विभागाने पावसाळ्यापूर्वी या रस्त्यावर पथदिवे लावण्याची गरज आहे.