शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

महाविकास आघाडीच्या कारभारावर जनता समाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:26 IST

भंडारा : महाविकास आघाडी सरकारने अनेक लाेकहिताचे निर्णय घेतले असून महाविकास आघाडीच्या कारभारावर राज्यातील जनता समाधान आहे. त्याचा फायदा ...

भंडारा : महाविकास आघाडी सरकारने अनेक लाेकहिताचे निर्णय घेतले असून महाविकास आघाडीच्या कारभारावर राज्यातील जनता समाधान आहे. त्याचा फायदा शिवसैनिकांनी घ्यावा, असे आवाहन राज्याचे वनमंत्री संजय राठाेड यांनी येथे केले.

शिवसेनेच्या जिल्हा मेळाव्याचे आयाेजन येथील बालाजी लाॅनमध्ये करण्यात आले हाेते. त्यावेळी ते बाेलत हाेते. मेळाव्याला जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळे, जिल्हा प्रमुख अॲड. रवी वाढई, माजी सभापती नरेश डहारे, महिला आघाडी जिल्हा संघटिका आशा गायधने उपस्थित हाेते. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून लाेक हिताचे काम करीत असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध याेजना राबवित आहे. पूरग्रस्त आणि अतिवृष्टी शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे. काेराेना संकटाच्या काळात सरकारने सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशा याेजना राबविल्या, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक नरेश डहारे यांनी केले. यावेळी आशा गायधने, निलेश धुमाळ यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. संचालन संजय रेहपाडे यांनी तर आभार अनिल गायधने यांनी मानले.

यावेळी पुरुषाेत्तम टेंभरे, शेखर काेतपल्लीवार, अनिल गायधने, विजय काटेखाये, नरेश उचिबगले, अनिल सार्वे, प्रमाेद सार्वे, अरविंद बनकर, किशाेर चन्ने, सुरेश धुर्वे, सविता तुपटकर, रुपलता वंजारी, रेखा जयस्वाल, रश्मी पातुरकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित हाेते.