शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

धान मळणी जोरात सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2015 00:27 IST

सध्या खरीप हंगामाचे हलक्या व भारी धानाचे पीक निघाले असून बळीराजाची धान मळणी जोरात सुरु आहे.

आर्थिक संकट : शेतकऱ्यांचे नियोजन बिघडणारकुंभली : सध्या खरीप हंगामाचे हलक्या व भारी धानाचे पीक निघाले असून बळीराजाची धान मळणी जोरात सुरु आहे. बळीराजा मोठ्या उत्सुकतेने धान मळणी करीत आहे. धानाचे पीक हाती येईपर्यंत लागणारा खर्च उदा. बियाणे, खत, मजूरी, मशागत, कापणी, मळणी इत्यादी निघून बाकी संसाराचा खर्च कसा भागवायचा या उद्देशाने शेतकरी मोठ्या आशेने मेहनत घेतो. परंतु धानाला उतारा नसल्यामुळे व धानाया योग्य भाव नसल्यामुळे बळीराजाच्या चिंतेत अधिक भर पडत आहे.त्यातल्या त्यात निसर्गाचा लहरीपणा, निसर्गाचा प्रकोप, अपूरा पाऊस, धानावर आलेले रोग व त्यासाठी लागणारा औषधांचा खर्च परवडणारा नसला तरी हातचे पीक जाऊ नये यासाठी आलेला खर्च व जीवाचे रान शेतकऱ्याला करावेच लागते. परंतु मळणीनंतर त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. धानाला योग्य भाव नाही. शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असते. त्यामुळे वर्षभराचे नियोजन हे धान विक्रीवर अवलंबून असते. परंतु धानाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कुचंबना होत आहे. जून-जुलै मध्ये पेरणी केलेल्या धानाचे उत्पादन डिसेंबर-जानेवारीमध्ये होत असते. त्यानुसार शेतकरी वर्षभराचे नियोजन करतो व उर्वरित धान विक्रीला काढतो. तसेच घेतलेला पीक कर्जाची परतफेड मार्च अखेरपर्यंत करायची असल्यामुळे धान विक्रीला काढतो. परंतु धानाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे या जगाच्या पोशिंद्यासमोर मोठा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे.याकरिता शेतकऱ्याला योग्य न्याय मिळावा व या आर्थिक विवंचनेतून बळीराजाला बाहेर पडण्यासाठी प्रतिनिधीनी व सरकारने योग्य उपाययोजना कराव्यात अशी परिसरातील शेतकऱ्याची मागणी आहे. (वार्ताहर)