शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
4
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
5
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
6
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
7
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
8
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
9
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
10
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
11
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
12
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
13
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
14
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
15
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
16
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
17
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
18
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
19
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?

पालांदूर परिसरास आजाराची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:37 IST

पावसाळ्याचे दिवस असल्याने वातावरणात बदल आलेला आहे. या बदलाचा परिणाम आरोग्यावर दिसत आहे. डास, दूषितपाणी यांचे सुद्धा मानवी आरोग्यावर ...

पावसाळ्याचे दिवस असल्याने वातावरणात बदल आलेला आहे. या बदलाचा परिणाम आरोग्यावर दिसत आहे. डास, दूषितपाणी यांचे सुद्धा मानवी आरोग्यावर परिणाम दिसत आहेत. कोरोनाचे संकट काही अंशी टळलेले असले तरी काळजी घेणे अत्यावश्यक आहे. थोडासा सुद्धा ताप आला तरी कोरोनाची आठवण ताजी होते. शासन प्रशासनाच्या वतीने तिसऱ्या लाटेची सूचना दिलेली आहे. त्यामुळे आम जनतेन सावधगिरी बाळगणे काळाची गरज आहे. मलेरिया, विषमज्वरची रुग्णसंख्या वाढत आहे. आरोग्य विभागासह स्थानिक प्रशासनाने सुद्धा स्वच्छतेवर भर देणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी सुद्धा स्वतःचा परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता स्वतःपासूनच पावले उचलणे गरजेचे झाले आहे.

कुटुंबात दररोज पाणी उकळून थंड करून प्यावे, शिळे उघड्यावरचे अन्न खाऊ नये, ताप अंगावर काढू नये, ताप आल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, नाहक पावसात भिजू नये, सकस आहार घ्यावा, दिवसातून वारंवार हात धुण्याची सवय लावावी, बाहेर जाणे असल्यास गर्दी टाळीत मास्कचा वापर करावा. आदी आरोग्य टिप्सची अंमलबजावणी प्रत्येकाने करावी.

आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या. स्वतः कुटुंबातील व शेजारील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. विषाणूजन्य आजाराची साथ आहे. नियमित स्वच्छता व मास्क वापरा.

डॉ. आशिष गभने, वैद्यकीय अधिकारी,

ग्रामीण रुग्णालय पालांदूर