शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

रोजगार नाही तर सरकार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:38 IST

एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार दरवर्षी ३८ बेरोजगार आत्महत्या करतात. या बेरोजगारी विषयी कोणताही पक्ष, कोणताही नेता ,कोणतीही संघटना आवाज उठवत नाही. ...

एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार दरवर्षी ३८ बेरोजगार आत्महत्या करतात. या बेरोजगारी विषयी कोणताही पक्ष, कोणताही नेता ,कोणतीही संघटना आवाज उठवत नाही. परंतु भारतीय विद्यार्थी मोर्चाने या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन वाढती बेरोजगारी व सरकारच्या विरोधामध्ये काळी पट्टी निषेध आंदोलनाचे आयोजन केले केले होते.

ज्या नोकर भरतीवर सरकारने बंदी घातलेली आहे, ती ताबडतोब हटविण्यात यावी. लवकरात लवकर राहिलेली भरती केली पाहिजे. जोपर्यंत सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळत नाही तोपर्यंत त्यांना बेरोजगारी भत्ता दिला पाहिजे, खाजगीकरण बंद करून सरकारी पर्मनंट नोकरी कायमची सुरू केली पाहिजे, सुशिक्षित बेरोजगारांची वयाची अट नोकरी लागताना संपण्याआधी त्यांना नोकरी उपलब्ध करून दिली पाहिजे, सर्व प्रकारच्या भरतीमध्ये महिलांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात नोकरी उपलब्ध करून दिली पाहिजे अशा विविध प्रकारच्या मागण्या सरकारकडे केल्या आहेत. सरकारला जागे करण्यासाठी या आंदोलनाचा दुसरा टप्पा प्रतीकात्मक ईव्हीएम मशीन जलाओ आंदोलन १२ मे रोजी केले आहे. शेवटचा टप्पा विद्यार्थ्यांची मिळालेली डिग्री प्रतीकात्मक जलाव आंदोलन सोमवार रोजी करण्यात आले.

यावेळी सिद्धार्थ घोडीचोर, मोनू तुरकणे, नीतेश तुमसरे, परवेझ शेख, धर्मेश मेश्राम, शंतनू बोंबार्डे, सौरभ मेश्राम, ऋषी गोंडाणे, रोहन मेश्राम, मुकेश मेश्राम आदी उपस्थित होते.