शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

रोजगार नाही तर सरकार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:38 IST

एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार दरवर्षी ३८ बेरोजगार आत्महत्या करतात. या बेरोजगारी विषयी कोणताही पक्ष, कोणताही नेता ,कोणतीही संघटना आवाज उठवत नाही. ...

एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार दरवर्षी ३८ बेरोजगार आत्महत्या करतात. या बेरोजगारी विषयी कोणताही पक्ष, कोणताही नेता ,कोणतीही संघटना आवाज उठवत नाही. परंतु भारतीय विद्यार्थी मोर्चाने या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन वाढती बेरोजगारी व सरकारच्या विरोधामध्ये काळी पट्टी निषेध आंदोलनाचे आयोजन केले केले होते.

ज्या नोकर भरतीवर सरकारने बंदी घातलेली आहे, ती ताबडतोब हटविण्यात यावी. लवकरात लवकर राहिलेली भरती केली पाहिजे. जोपर्यंत सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळत नाही तोपर्यंत त्यांना बेरोजगारी भत्ता दिला पाहिजे, खाजगीकरण बंद करून सरकारी पर्मनंट नोकरी कायमची सुरू केली पाहिजे, सुशिक्षित बेरोजगारांची वयाची अट नोकरी लागताना संपण्याआधी त्यांना नोकरी उपलब्ध करून दिली पाहिजे, सर्व प्रकारच्या भरतीमध्ये महिलांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात नोकरी उपलब्ध करून दिली पाहिजे अशा विविध प्रकारच्या मागण्या सरकारकडे केल्या आहेत. सरकारला जागे करण्यासाठी या आंदोलनाचा दुसरा टप्पा प्रतीकात्मक ईव्हीएम मशीन जलाओ आंदोलन १२ मे रोजी केले आहे. शेवटचा टप्पा विद्यार्थ्यांची मिळालेली डिग्री प्रतीकात्मक जलाव आंदोलन सोमवार रोजी करण्यात आले.

यावेळी सिद्धार्थ घोडीचोर, मोनू तुरकणे, नीतेश तुमसरे, परवेझ शेख, धर्मेश मेश्राम, शंतनू बोंबार्डे, सौरभ मेश्राम, ऋषी गोंडाणे, रोहन मेश्राम, मुकेश मेश्राम आदी उपस्थित होते.