शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

शैक्षणिक क्रांतीची गरज

By admin | Updated: November 17, 2015 00:42 IST

देशाला स्वातंत्र्य मिळाले आदिवासी समाज्याला शिक्षणाचा अधिकारही मिळाला असला तरी ज्या प्रमाणात आदिवासी समाजात शैक्षणिक क्रांती व्हायला पाहिजे तेवढी मात्र दिसत नाही...

बिरसा मुंडा जयंती : हरिराम मडावी यांचे प्रतिपादनअडयाळ : देशाला स्वातंत्र्य मिळाले आदिवासी समाज्याला शिक्षणाचा अधिकारही मिळाला असला तरी ज्या प्रमाणात आदिवासी समाजात शैक्षणिक क्रांती व्हायला पाहिजे तेवढी मात्र दिसत नाही त्यामुळे समाजात शैक्षणिक क्रांती होणे गरजेच आहे. त्यासाठी शासनाच्या विविध योजना सोयी सुविधांचा लाभ समाजबांधवाने घेवून शैक्षणिक क्रांती करावी असे आवाहन भंडारा आदिवासी प्रकल्प अधिकारी हरिराम मडावी यांनी केले.विर बिरसा मुंडा यांच्या १४० व्या जंयती सोहळ्याचे आयोजन आदिवासी विद्यार्थी संघ, विर बिरसा मुंडा स्मारक समिती, महाराणी दुर्गावती, महिला समिती अड्याळ तर्फे करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भंडारा आदिवासी प्रकल्प अधिकारी हरिराम मडावी होते. उद्घाटन दुर्योधन सय्याम यांच्याहस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून सरपंचा जुमनाके कोसरा, शंकर टेकाम, श्रीराम ढवळे, महेश कोडापे, अस्मिता सलामे पं.स. सदस्य, सुनिल पोटवार आदी उपस्थित होते. प्रास्तावकि चंद्रशेखर कोडापे तर संचालन अनिल कोडापे व आभार अशिष नैतामे यांनी मानले. (वार्ताहर)