शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

सौर कृषिपंप देणार शेतकऱ्यांना नवसंजीवनी

By admin | Updated: November 19, 2015 00:18 IST

औष्णिक वीजनिर्मितीने वायू प्रदुषणात वाढ होते. त्यावर मात करण्याकरिता अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतापैकी सौर उर्जा हा स्त्रोत शाश्वत व निरंतर आहे.

भंडारा जिल्ह्याला १९६ नगांचा पुरवठा : आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना भरीव पुरवठामोहन भोयर तुमसरऔष्णिक वीजनिर्मितीने वायू प्रदुषणात वाढ होते. त्यावर मात करण्याकरिता अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतापैकी सौर उर्जा हा स्त्रोत शाश्वत व निरंतर आहे. कृषिपंप सौर उर्जेवर शेतकऱ्यांना देण्याकरिता ऊर्जा विभागाने कंबर कसली असून राज्याला ७,५४० सौर कृषीपंपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यापैकी भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला १९६ नग आले आहेत.केंद्र शासनाने राष्ट्रीयस्तरावर १ लाख नग सौरकृषिपंपाच्या योजनेसाठी ४०० कोटींची तरतुद केली आहे. राज्यासाठी वित्तीय वर्ष २०१४-१५ मध्ये ३० टक्के प्रमाणे १३३.५० कोटी एवढे केंद्रीय वित्त सहाय्य उपलब्ध होणार आहे. नियमित विद्युत पुरवठा किंव विद्युत जोडणी नसल्यामुळे शेती उत्पन्नावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर पर्यायाने राज्यावर विपरीत परिणाम होत आहे. केंद्रीय अनुदान राज्याचे अनुदान व लाभार्थ्यांचा हिस्सा विचारात घेऊन सौर कृषिपंप देण्याची योजना तयार करण्यात आली. ५ एकरपेक्षा कमी जमिनीचे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ३.५ किंवा ७.५ एच.पी. क्षमतेचे सौर कृषीपंप देण्याच्या योजनेस मान्यता मिळाली आहे. यात प्राधान्य अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आला आहे. राज्य शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत विहीरींचा लाभ घेतलेले लाभार्थी शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, पारंपरिक पध्दतीने विद्युतीकरण न झालेल्या गावांतील श्ोतकरी, महावितरणकडे पैसे भरुन प्रलंबित ग्राहकांपैकी तांत्रिक अडचणीमुळे वीजपुरवठा शक्य नाही, असे शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीकडून ठरविण्यात येईल. या योजनेचा लाभ व उद्दिष्ट हे केंद्र शासनाच्या ध्येय धोरणानुसार व उपलब्ध वित्तीय सहाय्यावर अवलंबून राहणार आहे. या योजनेत लाभार्थ्यांचा हिस्सा केवळ पाच टक्के राहणार असल्याने शेतकऱ्यांकरिता ही योजना नवसंजिवनी ठरली आहे.