शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

नागपूर ते दिल्ली पायदळ मार्च

By admin | Updated: August 18, 2014 23:19 IST

विदर्भ सर्वच दृष्टीने सक्षम असला तरी महाराष्ट्रात आहे. त्यामुळे विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे. आतापर्यंत अन्याय सहन केला. यापुढे अन्याय सहन करणार नाही, आमचे शोषण होऊ देणार नाही,

लढा स्वतंत्र विदर्भासाठी : विदर्भ जार्इंट अ‍ॅक्शन कमिटीचा पुढाकारभंडारा : विदर्भ सर्वच दृष्टीने सक्षम असला तरी महाराष्ट्रात आहे. त्यामुळे विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे. आतापर्यंत अन्याय सहन केला. यापुढे अन्याय सहन करणार नाही, आमचे शोषण होऊ देणार नाही, याकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ जार्इंट अ‍ॅक्शन कमिटीने नागपूर ते दिल्ली असा पायदळ मार्च काढण्यात येत असल्याची माहिती या कमिटीचे संयोजक अहमद कादर, भोला बढेल, दिनदयाल नौकरीया, प्रभाकर कोंडबत्तुनवार यांनी आयोजित पत्रपरीषदेत दिली.यावेळी ते म्हणाले, ५ सप्टेंबर शिक्षक दिन ते २ आॅक्टोबर गांधी जयंती असा नागपूर ते दिल्ली कार्यक्रम आहे. सहा राज्यातून १४ जिल्ह्यातून होणारा हा प्रवास ३० दिवसात १,०५० कि.मी. अंतराचा आहे. गांधी जयंतीदिनी कमिटीच्यावतीने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी ते म्हणाले, स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी हरीयाना, हिमाचल, गोवा आणि तेलंगना या राज्य निर्मितीच्या फार जुनी आहे. परंतु विदर्भाकडे दुर्लक्ष करुन नवनवीन राज्य उदयाला येत आहेत. नवीन राज्य निर्मिती करणे हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. त्यामुळे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ जार्इंट अ‍ॅक्शन कमिटीने पायदळ मार्च काढण्याचा पुढाकार घेतला आहे. स्वतंत्र विदर्भाच्या लढ्यातील हे सर्वात मोठे आंदोलन राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (जिल्हा प्रतिनिधी)