शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

मोहाडीत शिवसेनेचा धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 22:29 IST

शेतकºयांना आॅनलाईनच्या तावडीतून सुटका करून त्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा,

ठळक मुद्देतहसीलदारांना घेराव: जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : शेतकºयांना आॅनलाईनच्या तावडीतून सुटका करून त्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात मोहाडी तहसील कार्यालयावर जिल्हास्तरीय धडक मोर्चा नेण्यात आला. यात तहसीलदारांना घेराव घालून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.यावेळी मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मोहाडी व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. मोर्चा मोहाडी तहसील कार्यालयावर पोहचताच तहसीलदार सुर्यकांत पाटील घेराव करून शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी अनेक मुद्द्यावर गंभीर आक्रमक चर्चा केली. शासनाने एकूण किती कर्जमुक्तीचे केंद्र मंजूर केले आहेत. यापैकी प्रत्यक्षात किती केंद्र सध्या सुरु आहेत. आजपर्यंत किती शेतकºयांचे आॅनलाईन फॉर्म भरण्यात आले, किती वेळ आॅनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे, असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. अधिकारी एकाही प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही. अधिकाºयांना मोर्चाच्या माध्यमाने प्रत्येक शेतकºयांचे शेतीचे वेगवेगळे पंचनामे घेण्याचा आग्रह केला. अनेक शेतकºयांनी पाण्याअभावी रोवणी केलीच नाही. जिल्ह्यात सिंचन प्रकल्पाचे कालवे नादुरूस्त अवस्थेत आहेत. ते त्वरीत दुरुस्त करून देण्यात यावे. यावर्षी पाऊस कमी बरसल्यामुळे भीषण दुष्काळ पडण्याचे १०० टक्के चित्र जिल्ह्यात निर्माण झाले असल्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावे असे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.अनेक लाभार्थ्यांना मदत मिळालेली नाही, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत बांधकाम झालेल्या शौचालयाचे पैसे मिळाले नाहीत ते सर्व लाभार्थ्यांना त्वरित देण्यात यावे, संजय गांधी व श्रावणबाळ निराधार योजनेंतर्गत येणाº्या लाभाथ्याना सहा-सहा महिने मानधन मिळत नाही, हीच खरी शोकांतिका आहे. आमदार, खासदार, यांचे सुद्धा वेतन सहा-सहा महिन्यांनी देण्यात यावे. अशाप्रकारे होत असलेल्या सर्वसामान्य माणसावर अन्याय शिवसेना खपवून घेणार नाही. असा खणखणीत इशारा मोर्च्याच्या माध्यमातून देण्यात आला. या मोच्यार्चे नेतृत्व शिवसेना भंडारा जिल्हा प्रमुख इंजी. राजेंद्र पटले व जिल्हा सह संपर्क प्रमुख दिपक शेंद्रे यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी पंचायत समिती उपसभापती शेखर कोतपल्लीवार, माजी जिल्हा प्रमुख राधेश्याम गाढवे, उपजिल्हा प्रमुख सुधाकर कारेमोरे, रामसिंग बैस, राजेश बुराडे, संदीप वाकडे, जिल्हा सचिव ओमेश्वर वासनिक, तालुका प्रमुख पवन चव्हाण, नरेश उचीबघले, भरत वंजारी, किशोर चन्ने, अरविंद बनकर, राजेंद्र ब्राम्हणकर, शहर प्रमुख सुर्यकांत इलमे, नितीन सेलोकर, नरेश बावनकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित मेश्राम, महेश पटले, दिनेश पांडे, मुकेश थोटे, मनोज चौबे, राजेंद्र भांडारकर, प्रमोद गायधने, मोहीन रहमान शेख, मनोहर जांगळे, प्रकाश लसुन्ते, जगदीश त्रिभूवनकर, विवेक भोन्डेकर,नरेश टेंभरे, जयदेव चौधरी, विनोद राहांगडाले, अश्विन जगणे, अंकुश पटले, रमेशचंद्र रामटेके, अशोक कडव, विजय अटराहे, विनोद शामकुवर, योगराज टेंभरे, योगेश सोनकुसरे, श्याम बिसने, प्रकाश चौधरी, शुभम ठाकरे, सचिन राहांगडाले, नागेश शरणागते, जीवन डोये, कुंजीलाल पटले, गोवर्धन मारवाडे सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.