शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

मोहाडीत शिवसेनेचा धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 22:29 IST

शेतकºयांना आॅनलाईनच्या तावडीतून सुटका करून त्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा,

ठळक मुद्देतहसीलदारांना घेराव: जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : शेतकºयांना आॅनलाईनच्या तावडीतून सुटका करून त्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष इंजि. राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात मोहाडी तहसील कार्यालयावर जिल्हास्तरीय धडक मोर्चा नेण्यात आला. यात तहसीलदारांना घेराव घालून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.यावेळी मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मोहाडी व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. मोर्चा मोहाडी तहसील कार्यालयावर पोहचताच तहसीलदार सुर्यकांत पाटील घेराव करून शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी अनेक मुद्द्यावर गंभीर आक्रमक चर्चा केली. शासनाने एकूण किती कर्जमुक्तीचे केंद्र मंजूर केले आहेत. यापैकी प्रत्यक्षात किती केंद्र सध्या सुरु आहेत. आजपर्यंत किती शेतकºयांचे आॅनलाईन फॉर्म भरण्यात आले, किती वेळ आॅनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे, असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. अधिकारी एकाही प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही. अधिकाºयांना मोर्चाच्या माध्यमाने प्रत्येक शेतकºयांचे शेतीचे वेगवेगळे पंचनामे घेण्याचा आग्रह केला. अनेक शेतकºयांनी पाण्याअभावी रोवणी केलीच नाही. जिल्ह्यात सिंचन प्रकल्पाचे कालवे नादुरूस्त अवस्थेत आहेत. ते त्वरीत दुरुस्त करून देण्यात यावे. यावर्षी पाऊस कमी बरसल्यामुळे भीषण दुष्काळ पडण्याचे १०० टक्के चित्र जिल्ह्यात निर्माण झाले असल्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावे असे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.अनेक लाभार्थ्यांना मदत मिळालेली नाही, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत बांधकाम झालेल्या शौचालयाचे पैसे मिळाले नाहीत ते सर्व लाभार्थ्यांना त्वरित देण्यात यावे, संजय गांधी व श्रावणबाळ निराधार योजनेंतर्गत येणाº्या लाभाथ्याना सहा-सहा महिने मानधन मिळत नाही, हीच खरी शोकांतिका आहे. आमदार, खासदार, यांचे सुद्धा वेतन सहा-सहा महिन्यांनी देण्यात यावे. अशाप्रकारे होत असलेल्या सर्वसामान्य माणसावर अन्याय शिवसेना खपवून घेणार नाही. असा खणखणीत इशारा मोर्च्याच्या माध्यमातून देण्यात आला. या मोच्यार्चे नेतृत्व शिवसेना भंडारा जिल्हा प्रमुख इंजी. राजेंद्र पटले व जिल्हा सह संपर्क प्रमुख दिपक शेंद्रे यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी पंचायत समिती उपसभापती शेखर कोतपल्लीवार, माजी जिल्हा प्रमुख राधेश्याम गाढवे, उपजिल्हा प्रमुख सुधाकर कारेमोरे, रामसिंग बैस, राजेश बुराडे, संदीप वाकडे, जिल्हा सचिव ओमेश्वर वासनिक, तालुका प्रमुख पवन चव्हाण, नरेश उचीबघले, भरत वंजारी, किशोर चन्ने, अरविंद बनकर, राजेंद्र ब्राम्हणकर, शहर प्रमुख सुर्यकांत इलमे, नितीन सेलोकर, नरेश बावनकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित मेश्राम, महेश पटले, दिनेश पांडे, मुकेश थोटे, मनोज चौबे, राजेंद्र भांडारकर, प्रमोद गायधने, मोहीन रहमान शेख, मनोहर जांगळे, प्रकाश लसुन्ते, जगदीश त्रिभूवनकर, विवेक भोन्डेकर,नरेश टेंभरे, जयदेव चौधरी, विनोद राहांगडाले, अश्विन जगणे, अंकुश पटले, रमेशचंद्र रामटेके, अशोक कडव, विजय अटराहे, विनोद शामकुवर, योगराज टेंभरे, योगेश सोनकुसरे, श्याम बिसने, प्रकाश चौधरी, शुभम ठाकरे, सचिन राहांगडाले, नागेश शरणागते, जीवन डोये, कुंजीलाल पटले, गोवर्धन मारवाडे सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.