शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कृषी बजेट व्हावे

By admin | Updated: December 3, 2015 00:53 IST

भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष लोटले असले तरी शेतकरी आजही आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे.

नाना पटोले : अधिवेशनात मागणी रेटणारभंडारा : भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष लोटले असले तरी शेतकरी आजही आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे कोणत्याही सरकारने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वतंत्र कृषी बजेट व्हावे, अशी मागणी अधिवेशनात रेटणार असल्याची माहिती खासदार नाना पटोले यांनी दिली.नाना पटोले म्हणाले, स्वतंत्र कृषी बजेटसाठी ६५ खासदारांचा एक गट तयार केला असून सरकारचे लक्ष केंद्रीत करणार आहे. वेगळे बजेट, आर्थिक बजेट, स्वतंत्र बजेट होत असतात तर कृषी प्रधान देशात स्वतंत्र कृषी बजेट का नाही, असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला. गत चार-पाच वर्षापासून सातत्याने दुष्काळ पडत आहे. त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. दुष्काळावर शासन काय उपाययोजना करणार हा प्रश्न अधिवेशनात विचारला जाईल.शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबविल्या जातील या बाबीकडे शासनाचे लक्ष केंद्रित करणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव निश्चित करण्यासाठी शेतीला लागणारा खर्च व होणारे उत्पादन याचा आराखडा तयार केला आहे. तो अधिवेशनात सादर करण्यात येईल. शेतकरी कुटूंबात जन्म झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा जवळून बघितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव निश्चित करणारा भारतात ३५ टक्के सिंचन व्यवस्था आहे. अद्यापही ६५ टक्के सिंचन व्यवस्था करण्याचे काम शिल्लक आहे. शेतकऱ्यांसाठी ६५ टक्के सिंचन व्यवस्था झाली तर त्यांना निसर्गावर विसंबून राहावे लागणार नाही. शेतकरी आत्महत्या थांबतील, कर्जबाजारी होणार नाही, उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केली. (नगर प्रतिनिधी)