शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

शहिदांचे बलिदान व्यर्थ जात नाही

By admin | Updated: October 28, 2016 00:29 IST

सिमेवर तैनात सैनिकांमुळे देश सुरक्षित आहे तर पोलिसांमुळे नागरिक सुखाने जीवन जगत आहेत.

श्रद्धांजली : लखन बर्वे यांचे प्रतिपादनसाकोली : सिमेवर तैनात सैनिकांमुळे देश सुरक्षित आहे तर पोलिसांमुळे नागरिक सुखाने जीवन जगत आहेत. शहिदांमुळेच सर्वांचे जीवन व स्वतांत्र्य अबादित आहे. धर्मापुरी येथील जि.प. प्राथमिक शाळेत १९६८ ला चौथीपर्यंत शिकलेले शहीद पोलीस उपनिरीक्षक स्व. दिपक सखाराम रहिले यांचे उपकार कुणीही विसरू शकत नाही. त्यांचे कार्य सर्वांना प्रेरणा देणारे आहेत. देशाच्या सेवेचा त्यांचा ध्येय होता. ज्या-ज्या शहीदांनी जिवाची पर्वा न करता बलिदान दिले ते व्यर्थ जाणार नाही, असे प्रतिपादन पं.स. उपसभापती लखन बर्वे यांनी व्यक्त केले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धर्मापुरी येथे आयोजित शहिदांना श्रद्धांजली या कार्यक्रमात उपसभापती लखन बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली साकोलीचे पोलीस निरीक्षक गायकवाड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महाजन, डॉ. वंजारी, डॉ. हेडाऊ, सरपंच शिवणकर, शाव्यास अध्यक्ष नरेंद्र खोटेले, पोलीस पाटील वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य रूपचंद खोटेले व अन्य उपस्थित होते.याप्रसंगी पोलीस निरीक्षक गायकवाड म्हणाले की, शहिदांनी केलेले उपकरांची परतफेड करता येत नाही. मात्र त्यांचे कार्य सदैव स्मरणात ठेवून त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालविण्याचे कार्य नागरिकांनी केले पाहिजे. यावर्षी संपूर्ण देशातून ४७३ पोलीस अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावित असतानी आपल्या मातृभूमिच्या संरक्षणार्थ प्राणाची आहूती दिली आहे. कर्तव्य पथावर अग्रेसर होत असता हौताम्य, पत्करणाऱ्या वीर पोलीस जवानांची आठवण म्हणून संपूर्ण देशभर पोलीस प्रशासनतर्फे २१ आॅक्टोबर हा हुतात्मा स्मृतीदिन म्हणून पाळला जातो.कार्यक्रमाचे संचालन व्ही.के. वाघाळे यांनी तर आभार शिक्षिका टिचकुले यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्येने नागरिक, विद्यार्थी हजर होते. याप्रसंगी शहीद रहिले यांच्या जिवनावर विद्यार्थ्यांसह अनेकांनी प्रकाश टाकला. (तालुका प्रतिनिधी)