शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

गोसेच्या डाव्या कालव्यालगतचे धान पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 23:54 IST

विदर्भातील महत्वाकांक्षी गोसे प्रकल्प शेतकºयांना वरदान ठरणार असे स्वप्न .......

ठळक मुद्देशेतकºयांचा अधिकाºयांना घेराव : नुकसानभरपाई देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी/चिचाळ/आसगाव : विदर्भातील महत्वाकांक्षी गोसे प्रकल्प शेतकºयांना वरदान ठरणार असे स्वप्न पाहणाºया शेतकºयांच्या डोळ्यात प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या निर्मितीने वाहणाºया सांडपाण्याची सुलतानी अधिकाºयांनी योग्य नियोजन न केल्याने सेंद्री खु. सेंद्री बु. कोंढा व खैरी दिवाण येथील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली आली असून धान सडण्याच्या मार्गावर आहेत.इंदिरा सागर गोसे प्रकल्पाचा मुख्य डावा कालवा सेंद्री खुर्द, सेंद्री बु., कोंढा व खैरी दि. शेत शिवारातून गेला आहे. मात्र सदर शेत शिवारातून वाहणारे ओढे व पाणी वाहून नेणारे प्रवाह डाव्या कालव्याच्या योग्य नियोजन करण्यात नाही आल्याने सदर परिसरात ८ ते १० दिवस पाणी शेतात साचून राहतो. तर कालव्याच्या कडेने पाणी वाहून नेणारी कॅलन व सदर परिसरात कालव्याचे शाखा कालवा उपशाखा कालवा वितरिका उपवितरिका असे अनेक जाळे पसरले आहेत. मात्र शेत शिवारातील वाहुन जाणारे पाण्याची नियोजन न केल्याने हे पाणी साचून राहत आहे.गेल्या एक महिन्यापुर्वी सदर परिसरातील शेतकºयांनी व आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई यांनी लेखी तोंडी सांगूनही शासनाने कानाडोळा केल्याने आता नुकत्याच येवून गेलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शेतातील कोवळी रोवळी, पºहे पाच दिवसापासून पाण्याखाली आली आहे.आज ११ आॅगस्टला सकाळपासूनच आझाद शेतकरी संघत्तचे अध्यक्ष किशोर पंचभाई व शेतकरी संबंधित अधिकाºयांची चेतकाप्रमाणे वाट पाहत होती काही वेळाने अधिकारी येताच त्यांना घेराव टाकून हे तुमच्या नियोजनाअभावी पाणी वाहणाचा प्रवाह बंद झाला त्यांची योग्य विल्हेवाट लावा व झालेली नुकसान भरपाई द्या अभियंता वाघमारे यांनी मेकॅनिकलची मशीन शासनाकडे उपलब्ध नसून तुम्ही भाड्याने मशीन आणा आम्ही त्याचा मोबदला देवू मात्र शेतकरी ऐकण्यास तयार नव्हते तुम्ही वरिष्ठांना मौक्यावर बोलवा तरच यांचा विल्हेवाट लागेल ही भूमिका शेतकºयांनी बातमी लिहीपर्यंत घेतली होती.यावेळी अंकोश गिरडकर, लक्ष्मण दिघोरे, सदाशिव सावरकर, शरद मोहरकर, बंडू गिरडकर, राजीराम गायधने, चंद्रलाल गायधने, अशोक नागरीकर, दिलीप नागरीकर, निलकंठ सेलोकर, दशरत वाडीभस्मे, उमेश पंचभाई, जागेश्वर वाडीभस्मे, राजु पंचभाई, जयदेव भुरे, मुरलीधर धाबेकर व सेंद्री, कोंढा, खैरी येथील शेतकरी व आझाद शेतकरी संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शासनाच्या वेळकाढू धोरणाने शेतकºयांवर गेल्या कित्येक वर्षापासून ही परिस्थिती निर्माण होत आहे. सदर परिसराची चौकशी करून शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी अन्यथा मोठे जनआंदोलन करण्यात येईल.-किशोर पंचभाई, अध्यक्ष, आझाद शेतकरी संघ.