शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

स्वतंत्र विदर्भ राज्य का?, यावर व्याख्यान

By admin | Updated: August 1, 2016 00:23 IST

येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयात ‘स्वतंत्र विदर्भ राज्य का’? या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

भंडारा : येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयात ‘स्वतंत्र विदर्भ राज्य का’? या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप उपस्थित होते. उद्घाटक म्हणून अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रमुख अतिथी नितीन रोंघे, जिल्हा प्रभारी माजी आमदार अ‍ॅड. आनंदराव वंजारी, जिल्हा युवाध्यक्ष तुषार हटेवार, अर्जुन सुर्यवंशी, दामोदर क्षीरसागर, कार्यक्रमाचे आयोजक चंदनसिंग रोटेले, महाविद्यालयाचे संचालक केदारसिंग रोटेले उपस्थित होते. माजी आमदार अ‍ॅड वंजारी यांनी प्रास्ताविकातुन, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे शासनाच्या सिंचन योजनेप्रतीची उदासीनता जबाबदार आहे. गोसेखुर्द, बावनथडी सारखे प्रकल्प अजूनही रखडलेले आहेत. नितीन रोंघे यांनी विदभार्तील युवकांवर कशा प्रकारे नोकऱ्यांमध्ये अनुशेष व अन्याय सहन करावा लागत असल्याचे सांगितले. डॉ.श्रीनिवास खांदेवाले यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचे होणारे फायदे, अर्थिक, भौगोलिक संपत्तिने विदर्भ हा कसा समृद्ध आहे, याबाबत माहिती दिली. अ‍ॅड. वामनराव चटप म्हणाले, राजकीय हेतूसाठी विदर्भाच्या प्रश्नांकडे कसा दुर्लक्ष केल्या जात आहे. हीच एक सुवर्ण संधी असून विदर्भाच्या लढ्यात युवकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. उद्याचे विदभार्चे नेते व धुरा युवकांच्या खांघावर राहणार आहे. प्राचार्य चंदनसिंग रोटेले म्हणाले, अतिशय विस्तृत अशी माहिती व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील मित्र परिवाराला जागरुक करने आवश्यक आहे. यावेळी भारत चौधरी, मयुर निंबार्ते, सारंग तिडके, राहुल बांते, आशिषकुमार मेश्राम, प्रवीण बनकर, निकेश रेहपाडे, सचिन बोंद्रे, पुजा बालपांडे, सुरेखा गायधने, रोहिणी बांगळकर, विद्यार्थी-विद्याथीर्नी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संचालन डॉ. सी. पी. मालवीय व आभार डॉ. आरती पवार यांनी मानले. विदभार्ची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. (प्रतिनिधी)