शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

केटीएसमध्ये क्षारजल संजीवनी जनजागरण अभियान प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:24 IST

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी ७० टक्के बालमृत्यूचे कारण हे अतिसार असते. त्यामुळे आदिवासी व अतिदुर्गम भागातील बालमृत्यू ...

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांनी ७० टक्के बालमृत्यूचे कारण हे अतिसार असते. त्यामुळे आदिवासी व अतिदुर्गम भागातील बालमृत्यू जर कमी करायचे असतील तर क्षारजल संजीवनीबाबत व्यापक जनजागृती झाली पाहिजे. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी अतिसार नियंत्रण पंधरवडादरम्यान प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात ओआरएस कॉर्नर निर्माण केला जात आहे.

माता बैठका घेऊन त्यात क्षारजल संजीवनीबाबत जनजागरण केले जाणार आहे. झिंक गोळ्याचा स्टॉक ग्रामीण रुग्णालयात मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिला आहे. अतिसारमुळे जलशुष्कता निर्माण होते व क्षारजल संजीवनी हाच एक रामबाण उपाय आहे. त्यामुळे अतिसाराने होणारे ९० टक्के बालमृत्यृू आपण टाळू शकतो. त्यामुळे १२ जुलै ते २७ जुलैदरम्यान अतिसार नियंत्रण पंधरवडानिमित्त व्यापक प्रमाणावर जनजागृती निदान व मोफत उपचार होणार आहेत. याचा आपण लाभ घ्यावा, असे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी कळविले आहे.