शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

ओबीसींवर भाजप सरकारकडून अन्याय

By admin | Updated: June 23, 2016 00:26 IST

ओबीसी जनतेवर राज्य व केंद्र शासनाकडून सातत्याने अन्याय होत आहे.

रक्तदान शिबिर : सेवक वाघाये यांचे प्रतिपादनलाखनी : ओबीसी जनतेवर राज्य व केंद्र शासनाकडून सातत्याने अन्याय होत आहे. त्यांना विकासापासून दूर ठेवल्या जात आहे. भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या हिताविरोधी काम करत आहे. तसेच बहुसंख्य ओबीसींना अधिकार व हक्कापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप माजी आमदार सेवक वाघाये यांनी केला आहे.स्थानिक एका मंगल कार्यालयात ओबीसी समाज सेवा मंडळाद्वारे ओबीसी जनजागृती मेळावा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर उपस्थित होत्या. अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सहसचिव प्राचार्य बबन तायवाडे जि.प. उपाध्यक्ष राजेश डोंगरे, जिल्हा परिषद सभापती विनायक बुरडे, जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे, पंचायत समिती सभापती रजनी आत्राम, नगरपंचायत अध्यक्ष कल्पना भिवगडे, प्राचार्य विलास वाघाये, सरोज वाघाये, नगरसेवक मनोज टहिल्यानी, नगरसेवक अनिल निर्वाण आदी उपस्थित होते. तायवाडे यांनी मार्गदर्शनपर भाषणात भाजपा शासन उच्चवर्णीय लोकांचे हित सांभाळत असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांना दु:खाचे दिवस भाजपाच्या काळात बघावयास मिळत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती. संचालन अनिल निर्वाण यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)