शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

मुलांचे जन्मप्रमाण वाढता वाढेना

By admin | Updated: January 22, 2015 00:36 IST

या तालुक्यात मुला-मुलींचे प्रमाण तेवढे समाधानकारक नाही. मात्र मुलींचा जन्मदर घसरतो आहे. पाच वर्षातील तफावत धक्कादायक नसती तरी...

राजू बांते मोहाडीया तालुक्यात मुला-मुलींचे प्रमाण तेवढे समाधानकारक नाही. मात्र मुलींचा जन्मदर घसरतो आहे. पाच वर्षातील तफावत धक्कादायक नसती तरी चिंतनीय आहे हे आरोग्य विभागाच्या अहवालावरून दिसून आले आहे.मुलगाच वंशाचा दिवा म्हणून होणाऱ्या स्त्रीभृण हत्या थांबाव्यात, मुला-मुलींमधील मतभेद नष्ट व्हावेत यासाठी शासन, सामाजिक संस्था, विविध संघटनाच्या माध्यमातून अनेक प्रयत्न सुरू आहेत. तरी मुलींचे जन्म प्रमाण वाढता वाढेनासे झाले आहे.स्त्रीभृण हत्येचे प्रमाण वाढले आहे.गेल्या पाच वर्षात मोहाडी तालुक्यात ७३३४ एकूण मुले-मुली जन्माला आली आहेत. त्यात पाच वर्षात २०१४ अखेर ३८५० मुले व ३४९४ मुली जन्माला आल्या आहेत. २००९ ते २०१४ या काळात मुलीचे वर्षाला ८८,१३, १२०, १०२ व ४३ असा फरक दिसून आला आहे. हे प्रमाण धोकादायक नसल्याचे बोलले जाते. गेल्या पाच वर्षात मुलांच्या प्रमाणात ३६६ मुली कमी जन्माला आलेल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक आवाहने आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींची घटत असलेली संख्या चिंतेची बाब बनली आहे. ० ते ६ वयोगटातील मुला-मुलींमधील गुणोत्तर महत्वाचे माणण्यात येते. मुलींना कमी दर्जा दिला जातो. ही बाब २०११ सालच्या लिंग गुणोत्तर प्रमाणावरून प्रकर्षाने जाणवते. सोनोग्राफिचा गैरफायदा घेत भृण हत्येचे प्रमाण होतात. दरवर्षी होणारी मुलींची संख्या भयावह परिस्थिती निर्माण करणारी आहे. राज्यात २००१ साली दर दहाव्या मुलामागे संख्या ९१३ होती आता ती संख्या ८८३ एवढी झाली आहे. पूर्वीच्या काळात मुलगाच वंशाचा दिवा अशी भावना सर्वसामान्य बाब होती. विज्ञानाच्या प्रगतीमुळे अवघ्या अडीच तीन महिन्यात मातेच्या पोटातील बाळ मुलगा, मुलगी आहे हे समजू लागले आहे.