शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

मूलभूत समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:23 IST

०७ लोक ०२ के अडयाळ : येथील वॉर्ड क्रमांक ३ मधील शिवाजी चौकात एका सार्वजनिक विहिरीत अचानकपणे ग्रामस्थांना दुर्गंधीयुक्त ...

०७ लोक ०२ के

अडयाळ :

येथील वॉर्ड क्रमांक ३ मधील शिवाजी चौकात एका सार्वजनिक विहिरीत अचानकपणे ग्रामस्थांना दुर्गंधीयुक्त काळ्या पाण्याची समस्या आढळली. ग्रामपंचायत तथा वॉर्ड सदस्यांना याची माहिती आठ दिवस आधी देऊनही ग्रामपंचायत अडयाळने ना त्या विहिरीचे पाणी उपसा केले ना त्यावर तत्काळ उपाययोजना आखली यामुळे येथील परिसरात आरोग्याचा ही प्रश्न निर्माण होऊ शकते, असे असले तरी ग्रामपंचायत एव्हढी बेजबाबदार कशी? हाच ग्रामस्थांना प्रश्न पडला आहे. यावेळी नितीन वरगंटीवार, गीता फटिक, रागिणी पोटवार, उषा बोरूले, सरूताई बोरूले ग्रामस्थांनी एक नाही तर वारंवार येथील बिकट समस्या ग्रामपंचायत सरपंच तथा सदस्यांना सांगितली. पण समस्या सुटलेली नाही. ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढल्यावर समस्या सोडवायची काय, असा सवालही उपस्थित केला आहे. गावातील ही एकच समस्या नाही. गावात सार्वजनिक मुतारीघर असून तेही स्वच्छ राहत नाही. ग्रामस्थांनी सांगितलेल्या समस्येवर ग्रामपंचायत पदाधिकारी विचार करतात, पण कारवाई होत नाही, हीच मुख्य अडचण आहे.