शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

किसान ॲपचे वरातीमागून घोडे, वादळवारे येऊन गेल्यानंतर अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:39 IST

बॉक्स अपडेट वेळेत मिळावेत १) तंत्रज्ञानाचे युग असल्याने शेतकऱ्यांनाही विविध माहिती वेळेत उपलब्ध होण्याची गरज आहे. २) आजच्या तुलनेत ...

बॉक्स

अपडेट वेळेत मिळावेत

१) तंत्रज्ञानाचे युग असल्याने शेतकऱ्यांनाही विविध माहिती वेळेत उपलब्ध होण्याची गरज आहे.

२) आजच्या तुलनेत पूर्वीच्या काळी मोबाईलसह इतर साधने कमी होती. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घ्याव्या लागत होत्या. मात्र, आता साधनांमुळे माहिती तंत्रज्ञान अपडेट होणे गरजेचे आहे.

३) वारा, वादळ याविषयी माहिती उपलब्ध होण्यास तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बाजारपेठेचीही माहिती उपलब्ध होते. ही माहिती नेहमी अपडेट असावी.

बॉक्स

किसान ॲपवर काय काय माहिती मिळते

१) किसान ॲपवर शेतकऱ्यांना शेतीशी आवश्यक संपूर्ण माहिती मिळते.

२) हवामान, अतिवृष्टी, वातावरणाची माहिती तसेच या ॲपद्वारे उपलब्ध होत असल्याने हवामानातील विविध बदलांनुसार शेतकऱ्यांना कामे करता येतात.

३) पीकपाणी, पिकांवरील रोगाविषयीदेखील माहिती मिळत असल्याने पिकांचे संरक्षण होऊन नुकसान टाळता येते.

४) हवामान, पिकावरील रोग राहिल्यास व अन्य आवश्यक माहिती मिळत असल्याने शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होतो.

बॉक्स

कृषी विज्ञान केंद्राबद्दल नाराजी

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान अवगत व्हावे तसेच त्यांची शेती व्यवसायात प्रगती व्हावी यासाठी शासनाने जिल्ह्यात साकोली येथे कृषी विज्ञान केंद्राची उभारणी केली. मात्र, शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्रातर्फे तंत्रशुद्ध मार्गदर्शन होत नसल्याची अनेक शेतकऱ्यांची ओरड आहे. शासन लाखो रुपये कृषी शास्त्रज्ञांसह कृषी विज्ञान केंद्रांवर खर्च करीत असले तरी प्रत्यक्षात याचा काहीच उपयोग होत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे

कोट

आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. आज प्रत्येक शेतकरीही तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. शेतकऱ्यांना शेती व्यवसायासाठी आवश्यक सर्व माहिती कृषी ॲपद्वारे मिळते. मात्र, यात अनेकदा अडचणी येतात. त्या दूर व्हाव्यात.

किशोर ठवकर, शेतकरी.

कोट

किसान ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणारे संदेश महत्त्वाचे आहेत. मात्र, अनेकदा तांत्रिक समस्येमुळे हे संदेश उशिराने मिळतात. त्यामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते.

देवानंद लांजेवार, शेतकरी

कोट

जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र आहे. मात्र, या कृषी केंद्रातर्फे शेतकऱ्यांना म्हणावी त्या तुलनेत जनजागृती करताना दिसून येत नाही. तसेच कोणते वाण चांगले व कोणते घेऊ नये याचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन कृषी केंद्रातर्फे होताना दिसत नाही.

संदीप गोस्वामी, शेतकरी