शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

किसान ॲपचे वरातीमागून घोडे, वादळवारे येऊन गेल्यानंतर अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:39 IST

बॉक्स अपडेट वेळेत मिळावेत १) तंत्रज्ञानाचे युग असल्याने शेतकऱ्यांनाही विविध माहिती वेळेत उपलब्ध होण्याची गरज आहे. २) आजच्या तुलनेत ...

बॉक्स

अपडेट वेळेत मिळावेत

१) तंत्रज्ञानाचे युग असल्याने शेतकऱ्यांनाही विविध माहिती वेळेत उपलब्ध होण्याची गरज आहे.

२) आजच्या तुलनेत पूर्वीच्या काळी मोबाईलसह इतर साधने कमी होती. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घ्याव्या लागत होत्या. मात्र, आता साधनांमुळे माहिती तंत्रज्ञान अपडेट होणे गरजेचे आहे.

३) वारा, वादळ याविषयी माहिती उपलब्ध होण्यास तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बाजारपेठेचीही माहिती उपलब्ध होते. ही माहिती नेहमी अपडेट असावी.

बॉक्स

किसान ॲपवर काय काय माहिती मिळते

१) किसान ॲपवर शेतकऱ्यांना शेतीशी आवश्यक संपूर्ण माहिती मिळते.

२) हवामान, अतिवृष्टी, वातावरणाची माहिती तसेच या ॲपद्वारे उपलब्ध होत असल्याने हवामानातील विविध बदलांनुसार शेतकऱ्यांना कामे करता येतात.

३) पीकपाणी, पिकांवरील रोगाविषयीदेखील माहिती मिळत असल्याने पिकांचे संरक्षण होऊन नुकसान टाळता येते.

४) हवामान, पिकावरील रोग राहिल्यास व अन्य आवश्यक माहिती मिळत असल्याने शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होतो.

बॉक्स

कृषी विज्ञान केंद्राबद्दल नाराजी

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान अवगत व्हावे तसेच त्यांची शेती व्यवसायात प्रगती व्हावी यासाठी शासनाने जिल्ह्यात साकोली येथे कृषी विज्ञान केंद्राची उभारणी केली. मात्र, शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्रातर्फे तंत्रशुद्ध मार्गदर्शन होत नसल्याची अनेक शेतकऱ्यांची ओरड आहे. शासन लाखो रुपये कृषी शास्त्रज्ञांसह कृषी विज्ञान केंद्रांवर खर्च करीत असले तरी प्रत्यक्षात याचा काहीच उपयोग होत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे

कोट

आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. आज प्रत्येक शेतकरीही तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. शेतकऱ्यांना शेती व्यवसायासाठी आवश्यक सर्व माहिती कृषी ॲपद्वारे मिळते. मात्र, यात अनेकदा अडचणी येतात. त्या दूर व्हाव्यात.

किशोर ठवकर, शेतकरी.

कोट

किसान ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणारे संदेश महत्त्वाचे आहेत. मात्र, अनेकदा तांत्रिक समस्येमुळे हे संदेश उशिराने मिळतात. त्यामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते.

देवानंद लांजेवार, शेतकरी

कोट

जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र आहे. मात्र, या कृषी केंद्रातर्फे शेतकऱ्यांना म्हणावी त्या तुलनेत जनजागृती करताना दिसून येत नाही. तसेच कोणते वाण चांगले व कोणते घेऊ नये याचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन कृषी केंद्रातर्फे होताना दिसत नाही.

संदीप गोस्वामी, शेतकरी