शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

कीटकनाशक फवारणीचा आरोग्याला धोका

By admin | Updated: March 24, 2015 00:21 IST

कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची लागवड शेतकरी करीत असताना दिसतात.

पालांदूर : कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची लागवड शेतकरी करीत असताना दिसतात. पिके लवकर वाढावीत, लवकर उत्पन्न मिळावेत त्याचप्रमाणे रोगप्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिकांवर मोठ्या प्रमाणात शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करतात. त्यामुळे मानवाच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची मागणी वाढत गेल्याने देशातील व परदेशांतील अनेक कंपन्यात चढाओढ निर्माण झाली. नवीन वाण बाजारात आले. त्यांचे उत्पादन विक्रम करीत आहेत. यासाठी कीटकनाशकांची फवारणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. त्यामुळे शेतातून येणारे कारले, भेंडी, वांगी, पालेभाजी, टमाटर आदी पिके विषयुक्त होत आहेत. सर्व पिकांवर उत्पादनांच्या दृष्टीने फवारणी करा असा प्रचार करणारे वैज्ञानिकही आता पिकांवर वापरले जाणारे कीटकनाशके मानवासाठी नुकसानदायक असल्याचे सांगत आहेत. देशात कृषी संशोधनावर कोट्यवधी रुपये खर्च होतो. मात्र यातून होणारे फायदे तोटे सांगायची कुणालाच गरज वाटत नाही. काही कालावधीत आधुनिक शेतीमुळे भरघोस उत्पादन मिळाले. आधुनिक शेतीमध्ये कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. पिकांवर फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांच्या जाहिराती वाढल्या आहेत. यात व्यापारी वर्गाचा मोठा फायदा आहे. त्यांना कीटकनाशकांचे फायदे तोटे चांगले माहित आहे. तरी देखील जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळविण्यासाठी लोकांच्या जीवनाशी खेळले जात आहे. ज्यांना याविषयी माहिती आहे अशांनी आपल्या परसबागेत खाण्यापुरते पालेभाज्यांची झाडे लावून बिगर कीटकनाशकांच्या वापराची पिके घेत आहेत. घरीच सेंद्रीय खत तयार करून झाडांना देत आहे. रसायनांचे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर सेंद्रीय शेतीची संकल्पना समोर आली आहे. पूर्वी घरोघरी जनावरांचे कळप असायचे. त्यांच्या मलमुत्रामुळे होणारे सेंद्रीय खत मोठ्या प्रमाणात तयार होत होते. सेंद्रीय खतामुळे पिकांची पौष्टीकता वाढत होती. गोहत्येमुळे सेंद्रीय खत मिळणे कमी झाले आहे. (वार्ताहर)