शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

ग्रामसेवक आक्रमक

By admin | Updated: June 21, 2014 23:51 IST

महाराष्ट्र राज्यातील ग्रामसेवक संवर्गावर सातत्याने महाराष्ट्र शासन अन्याय करीत आहे. लोकसभा निवडणूक अगोदर आंदोलन चालू असताना आचारसंहितेमुळे काही निवडक मागण्याचे आंदोलन स्थगित केले होते.

भंडारा : महाराष्ट्र राज्यातील ग्रामसेवक संवर्गावर सातत्याने महाराष्ट्र शासन अन्याय करीत आहे. लोकसभा निवडणूक अगोदर आंदोलन चालू असताना आचारसंहितेमुळे काही निवडक मागण्याचे आंदोलन स्थगित केले होते. याबाबत निर्णय व धोरण ठरविण्याकरिता राज्य कार्यकारिणी सभा नुकतीच घेण्यात आली. राज्यात ग्रामसेवक संवर्गावर प्रामुख्याने ग्रामविकास अधिकारी वेतन दूर करणे, नरेगाकरिता स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे, बदल्यांबाबत धोरण बदल करणे, कंत्राटी ग्रामसेवकाच्या सेवा नियमित व सेवानिवृत्ती लाभ देणे, विस्तार अधिकारी संख्या वाढ करणे, ग्रामसेवकांना प्रवास भत्ता दरमहा तीन हजार रुपये मिळणे, ग्रामसेवकांची सेवाज्येष्ठता यादीचा प्रश्न मार्गी लावणे आदी मागण्यांबाबत निर्णय घेण्यात यावे, या मागण्यांसाठी ग्रामसेवक युनियन आक्रमक आहेत. १ जुलैपासून आंदोलनात्मक पवित्रा घेऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेण्यात आली माहिती अतुल वर्मा यांनी दिली. (नगर प्रतिनिधी)