शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

शिक्षणविरोधी धोरणामुळे सरकारने शिक्षकांची उपेक्षा थांबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:42 IST

राज्यातील शिक्षकांना ५ सप्टेंबरला आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याची प्रथा ठाकरे सरकारने कोणतेही कारण न देता बंद केली. राष्ट्रीय पुरस्कारांसाठी ...

राज्यातील शिक्षकांना ५ सप्टेंबरला आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याची प्रथा ठाकरे सरकारने कोणतेही कारण न देता बंद केली. राष्ट्रीय पुरस्कारांसाठी राज्यातील शिक्षकांकडून आवेदनपत्रे मागवून, पुरस्कार वितरण सोहळा घेणाऱ्या ठाकरे सरकारला राज्यस्तरीय पुरस्कार बंद करताना खंत वाटली नाही. राज्यातील शिक्षकांचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान होत असताना, त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारापासून वंचित ठेवून राज्य सरकारने शिक्षण विरोधी धोरण उघड केले आहे.

या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले गेले नाहीत. या वर्षी त्यासंबंधी परिपत्रकही काढले नाही. शिक्षकांनी वारंवार मागणी करूनही सरकारने निवड समिती किंवा निवड प्रक्रिया जाहीर केली नाही. या वर्षी जे शिक्षक पुरस्कार व त्याच्या लाभांपासून वंचित राहिले, त्यांची निवड करावी. यंदाचे पुरस्कार तातडीने जाहीर करून शिक्षण क्षेत्राचा अपमान थांबवावा. हजारो शिक्षक अनेक महिने वेतनापासून वंचित आहेत. निवृत्त शिक्षकांना कित्येक महिने निवृत्तीवेतन व अन्य लाभ मिळालेले नाहीत. सरकारच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे राज्यातील ४० हजार शिक्षक वेतनवाढीपासून वंचित आहेत.

070921\img-20210907-wa0063.jpg

photo