शहरं
Join us  
Trending Stories
1
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
2
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
5
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
6
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
7
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
8
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
10
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
11
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
12
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
13
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
14
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
15
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
16
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
17
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
18
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
19
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
20
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?

६८ हजार बालकांना गोवर-रूबेलाची लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:06 IST

जिल्ह्यातील ६८ हजार बालकांना गोवर-रुबेला चे लसीकरण करण्यात आले असून या लसीमुळे कोणतेही गंभीर दुष्परिणाम निदर्शनास आले नाही. २७ नोव्हेंबर पासून सुरु झालेल्या या मोहिमेंतर्गत ठिकठिकाणी तज्ज्ञ व डॉक्टरांच्या उपस्थितीत लसीकरण करण्यात येत आहे.

ठळक मुद्देलस पूर्णपणे सुरक्षित : कुठेही गंभीर दुष्परिणाम नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील ६८ हजार बालकांना गोवर-रुबेला चे लसीकरण करण्यात आले असून या लसीमुळे कोणतेही गंभीर दुष्परिणाम निदर्शनास आले नाही. २७ नोव्हेंबर पासून सुरु झालेल्या या मोहिमेंतर्गत ठिकठिकाणी तज्ज्ञ व डॉक्टरांच्या उपस्थितीत लसीकरण करण्यात येत आहे.नऊ महिने ते १५ वर्ष वयोगटातील बालकांना गोवर आणि रुबेलाचा संसर्ग होऊ नये म्हणून जिल्ह्यात २७ नोव्हेंबर पासून ही मोहीम राबविली जात आहे. २९ नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यात ६७ हजार ९५३ बालकांना लस देण्यात आली. सदर लस १०० टक्के सुरक्षित असून जिल्ह्यात कुठेही त्याचे दुष्परिणाम आढळून आले नाही. आपल्या बालकांना आवर्जून लस द्यावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांनी केले आहे.गोवर रुबेला मोहिमेचा आढावा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात घेण्यात आला. या मोहिमेत जिल्ह्यातील २ लाख ६५ हजार ८५४ बालकांना लस देण्यात येणार आहे. ही मोहिम ४ ते पाच आठवडे चालणार आहे. या लसीमुळे बालकांची रोग प्रतिकार क्षमता वाढून गोवरमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण आणि कॉन्जनायटल रुबेला सिंड्रोमचे संभाव्य रुग्ण कमी केले जाणार आहे. या मोहीमेत ९५ टक्के लक्ष गाठण्याचे उद्दिष्ट आहे.