शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

सर्वच घटकांना आरक्षण द्या

By admin | Updated: October 21, 2016 00:41 IST

शासनाने देशाच्या राज्यघटनेनुसार अनु. जाती १०.०५ टक्के, अनु. जमाती ७.५ टक्के, ओबीसी, एसबीसी २७ टक्के

भंडारा : शासनाने देशाच्या राज्यघटनेनुसार अनु. जाती १०.०५ टक्के, अनु. जमाती ७.५ टक्के, ओबीसी, एसबीसी २७ टक्के आणि भटक्या विमुक्त जमाती २ टक्के असे एकूण ५० टक्के आरक्षण पूर्ण केले असून उर्वरित ५० टक्के आरक्षण खुल्या प्रवर्गाकरिता राखून ठेवले आहे. परंतू अजुनही काही जातीच्या घटकांनी आरक्षणाची मागणी केलेली आहे. त्यामुळे या वादविवादात देशाच्या एकात्मतेला धक्का व धोका पोहचू नये याकरिता सर्वच जाती धर्माच्या लोकांना आरक्षणात समाविष्ट करून घेण्याची आवश्यकता आहे.आरक्षणाला धक्का न लावता मराठा, धनगर, मारवाडी, ब्राम्हण, जैन, मुस्लिम व इतर समाजाला त्यांच्या जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वेगवेगळे आरक्षण देवून उर्वरित ५० टक्के आरक्षण संपविल्यास यापुढे आरक्षणाची मागणी करण्याची कटकटच राहणार नाही. त्याचप्रकारे जाती धर्माच्या लोकांना आरक्षणात समाविष्ट केल्यास सर्वांची कुनकुन बंद होवून देशाची एकात्मता सुरक्षीत राहील. देशाच्या एकात्मतेकरिता सर्व जाती धर्माच्या लोकांना १०० टक्के आरक्षण देवून या देशाचे ऐक्य अबाधित राखण्याची कायदेशिर कारवाई करावी, अशी मागणी केली.मागण्यांमध्ये गजेंद्र गजभिये, जितेंद्र बडोले, राजकुमार वाहाणे, आर.सी. फुल्लके, कविराज वाहणे, आशिष खंडारे, पी.टी. राऊत, जितेंद्र भैसारे, कल्पना टेंभूर्णे, सुशिला गजभिये, वासंती सरदार, प्रमोद टेंभूर्णे, आतिष कोटांगले, लोकमित्र सरदार, सागर कानेकर, प्रा. खोब्रागडे, संतोष उकणकर, नामदेव काणेकर, प्रशांत गजभिये, निलेश वाहाणे, योगेश मोटघरे, सागर कानेकर, अमित नंदेश्वर, धनसिंग रामटेके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)