शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

उन्हाळी भातपिकाकरिता उजव्या कालव्याचे पाणी मिळावे

By admin | Updated: October 28, 2016 00:31 IST

तालुक्यातील सावरला जिल्हा परिषद क्षेत्रातील खरीप हंगामातील भातपिकाचे परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पवनी : तालुक्यातील सावरला जिल्हा परिषद क्षेत्रातील खरीप हंगामातील भातपिकाचे परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या क्षेत्रातील शेतीला उजव्या कालव्याचे पाण्यामुळे गेली. दोन वर्षे उन्हाळी पिकासाठी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शेतकरी यापुढे नियमित पाणी मिळेल अशा आशेवर होते. मात्र यावर्षी उन्हाळी भातपिकासाठी उजव्या कालव्याचे पाणी मिळणार नाही,असे कार्यकारी अभियंता यांच्या स्वाक्षरीचे पत्र परिसरातील गावात लावण्यात आल्याने शेतकऱ्यांत असंतोष निर्माण झालेला आहे.परिसरातील कोदूर्ली, रेवनी, धानोरी, भोजापूर, सिंधी, गुडेगाव, खातखेडा, सेंद्री, सोमनाळा व सावरला गावातील शेतकऱ्यांचे पावसाळी भातपिकाचे मोठे नुकसान झाले. त्यांची परिस्थिती सावरण्यासाठी पर्याय म्हणून उन्हाळी भातपिकाची शेती करणे आवश्यक आहे तरी देखिल उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी पत्रक काढून उन्हाळी भातपिकाला पाणी मिळणार नाही, असे सुचित केले. शेतकऱ्यांना उन्हाळी फसल घेण्यासाठी उजव्या कालव्याचे पाणी मिळावे या मागणीसाठी मुन्ना तिघरे यांचे नेतृत्वात शिवसेना कार्यकर्त्यांचे एक शिष्टमंडळ कार्यकारी अभियंत्यांना भेटले. चर्चा करून निवेदन दिले. त्यात आठ दिवसात निर्णय घ्या अन्यथा आंदोलन करणार, असा इशारा देण्यात आलेला आहे. शिष्टमंडळात शिवसेनेचे मुन्ना तिघरे, दिलीप हटवार, मंगेश काटेखाये, राजू जिभकाटे, सुखदेव दोडेवार, हिनराज अंकतवार, अशोक काटेखाये, दशरथ काटेखाये, भाग्यवान भाजीपाले, सुधीर कोरेकर, अशोक वैद्य, आशीष वैद्य, सेवक तिघरे, प्रकाश तिघरे, रमेश तिघरे, शंकर बोकडे, युवराज तिघरे, राजू घुटके व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)