शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

विद्यार्थ्यांअभावी 'कला' शाखेचे भवितव्य अधांतरी

By admin | Updated: July 29, 2014 23:39 IST

राज्य शासनाने विज्ञान शाखेच्या इयत्ता ११ वीच्या प्रवेशाकरीता ३५ टक्के गुण असणाऱ्यांनाही प्रवेश देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला तुकडीकडे वळणाऱ्या

लाखनी : राज्य शासनाने विज्ञान शाखेच्या इयत्ता ११ वीच्या प्रवेशाकरीता ३५ टक्के गुण असणाऱ्यांनाही प्रवेश देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला तुकडीकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेची कास धरली आहे. यामुळे कला शाखेच्या तुकड्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालल्याने प्राध्यापक अतिरिक्त ठरण्याचे संकेत आहे. त्यामुळे कला शाखेचे भवितव्य अधांतरी दिसत आहे.१० वीच्या परीक्षेत ३५ टक्के गुण प्राप्त करून पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना ११ वीच्या विज्ञान शाखेला प्रवेश देण्याचे परिपत्रक निघाले आहेत. यापुर्वी विज्ञान शाखेकरीता प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान ५० टक्के गुणांची अट होती. मात्र नवीन अध्यादेशामुळे ती अट शिथिल होवून ३५ टक्क्यापर्यंत करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी, विज्ञान शाखेचा विद्यार्थी व्हावा हाच या मागचा उद्देश आहे. शहरी भागात इंग्रजी माध्यमाच्या विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकरीता विद्यार्थी व पालकांमध्ये झुंबड उडते. तर मराठी माध्यमाच्या कला शाखेकडेही असाच ओढा ग्रामीण भागात दिसून येतो. शासनाने शहरीभागात विनाअनुदानित तत्वावर तुकड्या सुरू केल्या आहेत. विज्ञान शाखा व क्षमतेबाहेर विद्यार्थी संख्या होत असल्यामुळे काही निवासी शिकवणीवर्ग सुरू करून विनाअनुदानित विज्ञान शाखेत प्रवेश दाखविला जात असल्यामुळे विद्यार्थ्यांची शहरी भागाकडे व तालुका स्तरावर शिकण्याची इच्छा वाढत चालली आहे. (तालुका प्रतिनिधी)