शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

ठाणा परिसरात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा

By admin | Updated: March 25, 2015 00:42 IST

सर्वांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी शासनाने धोरण आखले आहे. परंतु, जवाहरनगर परिसरात मागील काही दिवसांपासून दुर्गंधयुक्त पाण्याचा पुरवठा नळधारकांना केला जात आहे.

जवाहरनगर : सर्वांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी शासनाने धोरण आखले आहे. परंतु, जवाहरनगर परिसरात मागील काही दिवसांपासून दुर्गंधयुक्त पाण्याचा पुरवठा नळधारकांना केला जात आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देवून जलस्त्रोत बदलवावे, अशी मागणी होत आहे.जिल्हा प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत बेला, भोजापूर, उमरी, फुलमोंगरा, अशोकनगर, गोपीवाडा, शहापूर, ठाणा पेट्रोलपंप, परसोडी या गावातील १२०० नळधारकांना शुद्ध पेयजल पुरवठा केला जातो. तीन दिवसापुर्वी शुद्ध पाणी दिले गेले. मात्र आजघडीला काळसर पाणीपुरवठा होत आहे. या पाण्याचे मुख्य स्रोत कोरंभी वैनगंगा तीरावर जलसाठा आहे. नदीपात्रात साचलेले पाणी थेट बेला जलकुंभात पोहचविले जाते. या नदीत नागनदीचे पाणी मिळत असल्याने शुद्ध पाण्यावर परिणाम होत आहे. या गंभीर समस्येकडे जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. हेच पाणी नळधारक पिण्यासाठी वापर करीत आहे. याकडे जिल्हा आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. परिणामी जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी महिलांनी शुद्ध पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊल उचलण्याची गरज आहे. (वार्ताहर)