शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदी काळात छोट्या व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:37 IST

भुयार : मार्च महिन्यापासून कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता सरकारने कोरोना नियंत्रित व्हावा यासाठी संचारबंदी घोषित केली. त्यामुळे गरिबाचे ...

भुयार : मार्च महिन्यापासून कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता सरकारने कोरोना नियंत्रित व्हावा यासाठी संचारबंदी घोषित केली. त्यामुळे गरिबाचे हक्काचे काम ,गावातील पानटपर्या, शेतकऱ्यांचा रोजगार, परिसरातील मिर्ची सातरे, न्हावीचे व्यवसाय व छोटे मोठे व्यवसाय बंद झाल्याने अनेकांवर आर्थिक संकट निर्माण झाले.

यामुळे गावातील रोजगार बंद झाल्याने जनतेसमोर आर्थिक संकट निर्माण झाला .या गरीब कामगार व या छोट्या व्यावसायिकांना आर्थिक मदत म्हणून दोन ते तीन हजार रुपये द्यावे व कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी ग्रामपंचायतचे पदाधिकारी व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून घरोघरी जाऊन जनजागृती करतात त्यासाठी त्यांना ५० लाखांचा विमा तसेच सेफ्टी किट देण्याची मागणी येथून जवळच असलेल्या साठगाव येथील सरपंच प्रीती दिडमुठे यांनी चिमूरचे तहसीलदार यांना निवेदन देऊन केली.